Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईशान्येकडील राज्यांवर आस्मानी संकट; मृतांचा आकडा वाढला

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात सामान्यापेक्षा १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 21, 2022 | 11:58 AM
ईशान्येकडील राज्यांवर आस्मानी संकट; मृतांचा आकडा वाढला
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. ईशान्येकडील (North East) राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झाल्याने अनेक गावांत पूरपरिस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. यामध्ये भूस्खलनाच्या (Landslide) घटना घडल्या असून तब्बल १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या आस्मानी संकटाचा सामना आसाम (Assam), मेघालय (Meghalaya) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) ही राज्य करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात ११ मृत्यूची नोंद झाली, त्यापैकी आठ मृत्यू ३२ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. तर इतर पाच जिल्ह्यांत दोन मुलांसह लोक बेपत्ता आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आसाम आणि मेघालयातील पूरग्रस्त भागात पाठवले जाईल. केंद्र या भागातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले.

Assam | Indian Army, CRPF, BSF, NDRF and SDRF carried out rescue operations in flood-hit areas of Cachar district including urban and rural parts of Silchar. (Source: Cachar District Administration) pic.twitter.com/LWfTaDYhPA — ANI (@ANI) June 20, 2022

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात सामान्यापेक्षा १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

Web Title: Flood crisis over northeastern states nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2022 | 11:58 AM

Topics:  

  • Amit Shah
  • Arunachal pradesh
  • Assam
  • Meghalaya

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग
1

Delhi Bomb Blast : अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.