Highest rainfall in India : देशभरात यंदा पावसाने कहर केला आहे. देशातील जवळपास सवरच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका देखील बसला आहे.
Sustainable rural tourism India : भारत हा एक अतिशय सुंदर देश आहे जिथे जगभरातून लोक भेट देण्यासाठी येतात. चला तुम्हाला देशातील अशा गावांबद्दल सांगूया जिथे जगभरातून पर्यटक येण्यास उत्सुक असतात.
Best Ropeway Cable Rides in India : भारतातील अनेक हिल स्टेशन केवळ शांततेसाठीच नव्हे तर साहसासाठी देखील प्रसिद्ध होत आहेत. रोपवे राईड्स उंचीवरून नैसर्गिक दृश्ये पाहण्याची अतुलनीय संधी देतात.
राजा रघुवंशी आणि सोनम मर्डर केसची देशभरामध्ये चर्चा आहे. सोनमने हनिमूनला जाण्याचा बहाणा करुन पतीची हत्या केली. या प्रकरणामध्ये हिमालय सरकारमधील मंत्र्यांनी मोठा दावा केला आहे.
भारतात अनेक गावं वसली आहेत. यातील बरीच गावं आपल्या विशेष कारणासाठी ओळखली जातात. अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या गावाबद्दल माहिती सांगत आहोत, ज्याची खासियत म्हणजे इथे लोकांना त्यांच्या…
नवी मुंबईतून मेघालयात पळून गेलेल्या बांगलादेशी नागरिकांना मदत केल्याप्रकरणी दोघांना अटक करून मेघालय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींनी बेकायदेशीर नागरिकांसाठी बँक खाती उघडण्यास व आर्थिक व्यवहारात मदत केली होती.
एका लग्नानंतर स्त्रिया स्थायिक होतात पण तुम्हाला भारतातील अशा राज्याविषयी माहिती आहे का जिथे स्त्रिया त्यांना पाहिजे तितके विवाह करू शकतात? जाणून घ्या अशाच एका राज्याबद्दल सांगतो.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, येथील प्रत्येक राज्याची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. आपल्या देशातील बहुतेक भागांमध्ये लग्नानंतर वधूला सासरच्या घरी जावे लागते, परंतु एका राज्यात अशी एक जमात…
अनेकदा जोडप्यांना प्रश्न पडतो की त्यांनी कोणत्या ठिकाणी फिरायला जावे. एखाद्या रोमँटिक डेटचा विचार मनात येतो. पण अशी ठिकाण शोधन फार अवघड होऊन जात जी कपल फ्रेंडली असतील. जिथे शांत…
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चा जवळपास संपली होती. पण अचानक जमाव आला आणि दगडफेक करू लागला. जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या ५ दिवसांत देशातील अनेक भागात पाऊस पडू शकतो. IMD ने अंदाज वर्तवला आहे की 20 ते 24 तारखेदरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
माणिक साहा यांनी त्रिपुराचे, कॉनरॅड संगमा यांनी मेघालयचे आणि नेइफिन रियो यांनी नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने ईशान्य भारतातील या तिन्ही राज्यांत नवी सरकारे सत्तेत आली आहेत. या तिन्ही शपथविधी…
नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजप 60 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफला येथे 6 जागा मिळत आहेत तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.
मग ते श्रद्धा वालकर हत्या प्रकरण असो किंवा अंजन दास हत्या प्रकरण किंवा झारखंडमधील रेबिकाच्या हत्येचे प्रकरण असो, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या सर्व घटनांनी पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. या प्रकरणांमध्ये…
मावरी यांना विचारण्यात आलं की, हिंदू धर्मात तर गाय खूप पवित्र मानली जाते ना ? या प्रश्नाचे उत्तर देताना मावरी म्हणाले की, आम्ही आमच्या जेवणाच्या सवयी नेहमी फॉलो करतो. राज्यात…
दोन्ही हत्या गुवाहाटीतील चांदमारी आणि नारेंगी भागात दोन वेगवेगळ्या घरात घडल्या. अमरेंद्रची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य एका व्यक्तीने ही हत्या केली होती.
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात सामान्यापेक्षा १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला…