Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अटल बिहारी वाजपेयींनी का नाही केले लग्न? प्रेम केले व्यक्त पण राहिले अपूर्ण…वाचा Love Story

Atal Bihari Vajpayee Love Story : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी त्यांचे प्रेम व्यक्त केले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2025 | 02:34 PM
Former PM Atal Bihari Vajpayee love story Why did he get married

Former PM Atal Bihari Vajpayee love story Why did he get married

Follow Us
Close
Follow Us:
  • अटल बिहारी वाजपेयी यांची 101 वी जयंती
  • अटल बिहारी वाजपेयी यांनी का केले नाही लग्न
  • अटलजींनी केले होते प्रेम व्यक्त पण…
Atal Bihari Vajpayee Love Story : २५ डिसेंबर हा दिवस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज जयंती आहे. आज संपूर्ण देशामध्ये त्यांची 101 वी जयंती साजरी केली जात आहे. यासाठी लखनौमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. देशाचे 10 पंतप्रधान असलेले अटल बिहार वाजपेयी यांनी अनेक समाज कल्याणाचे निर्णय घेतले. कुशल राजकारणी, पत्रकार आणि कवी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना संपूर्ण देश ओळखतो. ते भारतीय राजकारणातील (Political News) एक असे नेते होते ज्यांना विरोधी पक्षही आदर आणि प्रेम करत असे. संसदेत त्यांची भाषणे विरोधी पक्षाच्या खासदारांनाही टाळ्या वाजवण्यास भाग पाडत असत. तुम्ही अटलजींबद्दल अनेक कथा ऐकल्या असतील, पण त्यांनी लग्न का केले नाही हे तुम्हाला माहिती आहे का?

लग्न न करण्यामागचे कारण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणायचे की अटलबिहारी वाजपेयींना लहानपणापासूनच देशसेवेची तीव्र आवड होती. ते संपूर्ण देशाला आपले कुटुंब आणि आपले घर मानत होते. त्यांच्या लग्नाबद्दल असे म्हटले जाते की अटलजी राष्ट्रीय सेवेत इतके व्यस्त झाले की त्यांना कधीही लग्न करण्याची संधी मिळाली नाही. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितले की ते देशाच्या आणि लाखो लोकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके रमले होते की त्यांना लग्नासाठी कधीच वेळ मिळाला नाही.

हे देखील वाचा : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती; जाणून घ्या 25 डिसेंबरचा इतिहास

…ते प्रेमापासून मुक्त राहिले नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटलबिहारी वाजपेयींनी लग्न केले नसेल, पण ते प्रेमापासून पूर्णपणे वंचित नव्हते. १९४० च्या दशकात ग्वाल्हेरमधील व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची एक मैत्रीण होती ज्याचे नाव राजकुमारी कौल होते. अटलजी आणि राजकुमारी चांगले मित्र होते आणि कालांतराने त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनीही त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र

मात्र प्रेम कहानी राहिली अपूर्ण

पुस्तकात असे म्हटले आहे की अटलजींनी राजकुमारी कौल यांना त्यांचे प्रेम व्यक्त करणारे पत्र लिहिले, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसादाची वाट पाहत अटलजींनी नंतर कोणावरही प्रेम केले नाही. तसेच त्यांनी पुढे लग्न करण्याचे टाळले. नंतर, ते राजकारणात पूर्णपणे सामील झाले, तर राजकुमारी कौल यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न प्राध्यापक ब्रिज नारायण कौल यांच्याशी लावून दिले.

Web Title: Former pm atal bihari vajpayee love story why did he get married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • BJP Politics
  • political news

संबंधित बातम्या

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान
1

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

Himanta Biswa Sarma : AI व्हिडिओने आसामचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांनी बंदुकीतून केले मुस्लीम समुदायाला लक्ष्य
2

Himanta Biswa Sarma : AI व्हिडिओने आसामचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांनी बंदुकीतून केले मुस्लीम समुदायाला लक्ष्य

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर…
3

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर…

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर
4

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.