पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली.
१९४७ मध्ये मुंबईत ८.८ टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. आज त्यांची लोकसंख्या २४.८ टक्के आहे. बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष कोणतीही तडजोड सहन करणार नाही."
मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही, तर ती कोणाची आहे? ती पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशियाच्या लोकांची आहे का? आता हे माहित नाही की अन्नामलाई मुंबईत आहेत की कदाचित ते भीतीपोटी पळून गेले.
Tushar Apte: काल भाजपने बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिले होते. मात्र त्यानंतर भाजपवर सर्व बाजूने टीकेची झोड उठली होती.
महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणूक लागली आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकल जाहीर होणार आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे.
Political News: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपची अवस्था 'पिंजरा'मधील मास्तरासारखी झाली असून सत्तेसाठी ते कोणाशीही युती करत असल्याची टीका त्यांनी केली.
Political News: नाशिकमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दांच्या फैरी झाडल्या.
पदयात्रेदरम्यान व गृहभेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी अनेक मंडळे महिला मंडळ महिला बचत गटाच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या उमेदवारी शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते प्रभागात प्रचार करत होत्. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले,
सर्वत्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवार त्यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवत आहेत. तसेच विरोधकांवर आरोप केले जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महायुतीच्या उमेदवारांनी देखील असाच आशावाद व्यक्त केला आहे.
सूस गावात भाजपची विजय पदयात्रा झाली. यावेळी जनतेने या पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसादा दिला. ज्यामुळे भाजप उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे, असे बोलले जात आहे.
Pune Election 2026: काँग्रेस-शिवसेना आघाडीने 'पुणे फर्स्ट' जाहीरनामा प्रसिद्ध केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधारी तीन पक्षांच्या सरकारवर भ्रष्टाचार आणि नियोजनाच्या अभावावरून कडाडून टीका केली.
वीन वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. वर्षाअखेरीस पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात महत्वाची लढाई असणार आहे.
अंबरनाथच्या राजकारणात नवीन वळण आल्याच पाहायला मिळत आहे. भाजपसोबत गेलेल्या नगरसेवकांवर काँग्रेसने कारवाई करत निलंबित केलं होत. आता त्या 12 नगरसेवकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. जस जसे निवडणूक जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
निवडणूक प्रचाराला सुरूवात झाल्याने उमेदवारांनी पक्ष चिन्हासह प्रचाराला सुरूवात केली असून, प्रत्येक प्रभागात सुमारे ४० ते ४५ हजार मतदार असल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली जात आहे. प्रचार रॅली, पदयात्रा,…
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपने चक्क एमआयएमशी युती केली. भाजपने बहुमतासाठी अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांना गटनेतेपद देण्यात आले.
महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ विकास आघाडीच्या नावाने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. शिंदे यांच्या पक्षाने याला विश्वासघात म्हटले आहे.