Ravindra Chavan: सर्वांच्या मनामध्ये प्रभू राम मंदिराचे असलेले स्वप्न भाजपाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यावेळच्या संकल्प पत्रात असलेले काम भाजपने पूर्ण केले, असे चव्हाण म्हणाले.
लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यासोबतच नगरसेवकपदासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना तिकीट देऊन भाजपनं घराणेशाहीचीच परंपरा पुढे चालवली.
TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून मला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मिळालेली संधी हे माझ्या विजयाची सुरुवात आणि नशिबाची साथ असल्याची प्रतिक्रिया सुधीर शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात सोमवारी जाहीर प्रवेश केला असून उबठाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रवेश घडल्याने राष्ट्रवादीला मजबूत बळ प्राप्त झाले आहे.
मागील सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे होते, तर गृहखाते जेडीयूकडे होते. तथापि, यावेळी संपूर्ण समीकरण बदलले आहे. नितीश कुमार यांनी भाजपला गृहमंत्रिपद सोपवून त्यांची ताकद वाढवली आहे.
Dharashiv News: भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या राजकीय आणि वैयक्तिक भांडणातून शहर विकासाचा जवळपास तीनशे ते साडेतीनशे कोटींचा निधी वापस गेला.
ही सगळी संशयास्पद घटना आहे. गौरीच्या वडिलांनी सांगितलं होत की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते. गर्भपातासाठी एक फॉर्म भरावा लागतो, त्यावर अनंत गर्जे याचे नाव होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू…
भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पालघरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे यामुळे विविध उमेदवार आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध मुद्दे मांडत आहेत काहींना राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग म्हणाले की, देशविरोधी आणि राज्यविरोधी घटकांना घुसखोरीच्या खऱ्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी…
नितीश कुमार मुख्यमंत्री झाले असले तरी देखील बिहारच्या राजकारणात भाजपची पकड दिसून येत आहे. गुरुवारी नितीश कुमार यांच्यासोबत 26 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.