Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारगिल विजय दिवस देशभरात साजरा; शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण

भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध मे ते जुलै १९९९ पर्यंत चालले. 'ऑपरेशन विजय'च्या माध्यमातून भारताच्या शूर सैनिकांनी कारगिल, द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला. मातृभूमीचे रक्षण करताना ५०० हून अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले. त्याच वेळी, युद्धादरम्यान तीन हजारपेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 26, 2022 | 08:43 AM
कारगिल विजय दिवस देशभरात साजरा; शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशभरात आज कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशासाठी बलिदान (Sacrifice For Country) दिलेल्या शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण (Remembrance Of Bravery) केले जात आहे. कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि युद्धातील विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ‘ऑपरेशन विजय’च्या (Operation Vijay) यशाचे प्रतीक मानला जातो.

भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध मे ते जुलै १९९९ पर्यंत चालले. ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून भारताच्या शूर सैनिकांनी कारगिल, द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी (Pakistani Terrorist) ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला. मातृभूमीचे रक्षण (Protecting Motherland) करताना ५०० हून अधिक भारतीय जवानांनी (Indian Army) बलिदान दिले. त्याच वेळी, युद्धादरम्यान तीन हजारपेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले.

२६ जुलै रोजी भारताच्या शूर जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावले. यानिमित्त ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. ‘ऑपरेशन विजय’मध्ये भारताच्या अनेक शूर सैनिकांना प्राण गमवावे लागले, पण ते आपल्या जमिनीपासून मागे हटले नाहीत. कारगिल युद्धात हिमाचल प्रदेशचे ५२ जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानने भारताविरुद्ध लष्करी मोहीम आखली होती. नियोजकांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि अन्य तीन जनरल मोहम्मद अझीझ, जावेद हसन, महमूद अहमद यांचा समावेश होता. कारगिल युद्ध (Kargil War) ३ मे रोजी सुरू झाले असले तरी २६ जुलै रोजी युद्ध संपले. अशा प्रकारे दोन्ही देश एकूण ८५ दिवस आमनेसामने राहिले. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष युद्ध ६० दिवस चालले, त्याला ‘ऑपरेशन विजय’ म्हणून ओळखले जाते.

Web Title: Kargil victory day celebrated across the country and remembering the bravery of brave sons nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2022 | 08:43 AM

Topics:  

  • indian army
  • Kargil Vijay Diwas
  • Pakistani Terrorist

संबंधित बातम्या

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’
1

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
2

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार
4

Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.