Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात मोठं जलसंकट येणार; 166 जलाशयांची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, ‘या’ राज्यांना सर्वाधिक फटका…

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अनेक प्रमुख नदी खोऱ्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. गंगा खोऱ्यातील पाण्याची पातळी ५३.८% वरून अंदाजे ५०.०१% पर्यंत घसरली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2026 | 07:19 AM
देशात मोठं जलसंकट येणार; 166 जलाशयांची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, 'या' राज्यांना सर्वाधिक फटका...

देशात मोठं जलसंकट येणार; 166 जलाशयांची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, 'या' राज्यांना सर्वाधिक फटका...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशात आता प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. असे असतानाच देशातील जलसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस खाली येताना दिसत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने संकटाची चिन्हे अधिक स्पष्ट झाली आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, १६६ प्रमुख जलाशयांमधील उपलब्ध पाणी त्यांच्या एकूण क्षमतेच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.

देशातील अनेक प्रमुख नदी खोऱ्यांमधील पाण्याच्या पातळीतही घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे प्रादेशिक जलसंतुलन बिघडण्याची चिंता वाढली आहे. देशातील १६६ जलाशयांमधील एकूण जिवंत साठा ७१.०८२ अब्ज घनमीटर (बीसीएम) पर्यंत खाली आला आहे, जो त्यांच्या १८३.५६५ बीसीएमच्या एकूण क्षमतेच्या केवळ ३८.७२ टक्के आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी ही पातळी ४४.७१ टक्के होती, जी केवळ तीन आठवड्यांत झालेली एक लक्षणीय घट आहे. या १६६ जलाशयांमध्ये देशाच्या २५७८१२ अब्ज घनमीटर (बीसीएम) एकूण अंदाजित जलसाठा क्षमतेपैकी अंदाजे ७१.२० टक्के पाणीसाठा आहे. यापैकी २० जलाशय जलविद्युत प्रकल्पांशी जोडलेले असून, त्यांची एकत्रित क्षमता ३५२९९ बीसीएम आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या मते, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अनेक प्रमुख नदी खोऱ्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. गंगा खोऱ्यातील पाण्याची पातळी ५३.८% वरून अंदाजे ५०.०१% पर्यंत घसरली आहे. गोदावरी नदीतील पाण्याची पातळी ४७.५८% वरून ४०.६९% पर्यंत, तर नर्मदा नदीतील पाण्याची पातळी ४६.०९% वरून ३८.८२% पर्यंत घसरली आहे.

Web Title: Major water crisis looms over the nation water levels in 166 reservoirs drop below 40 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 07:19 AM

Topics:  

  • Water Shortage

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार
1

Mumbai News : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.