Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉकड्रिलच्या आदेशाने हादरला पाकिस्तान! भारताच्या कठोर निर्णयावर पाक आर्मी चीफ बरळले; म्हणाले, “आमची प्रतिष्ठा…”

भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान बावचळला आहे. भारतात ७ मे म्हणजेच गुरुवारी मॉक ड्रिल केले जाणार आहे. या अभ्यासामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करतो कि काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2025 | 03:09 PM
मॉकड्रिलच्या आदेशाने हादरला पाकिस्तान! भारताच्या कठोर निर्णयावर पाक आर्मी चीफ बरळले; म्हणाले, "आमची प्रतिष्ठा..."

मॉकड्रिलच्या आदेशाने हादरला पाकिस्तान! भारताच्या कठोर निर्णयावर पाक आर्मी चीफ बरळले; म्हणाले, "आमची प्रतिष्ठा..."

Follow Us
Close
Follow Us:

India Vs Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्या आहेत. युद्धाभ्यास केला जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारत पाकिस्तानवर निर्वाणीचा घाव घालण्याची शक्यता वाढली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ तारखेला सायरन वाजवण्याचे निर्देश दिले आहेत. यावर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान बावचळला आहे. भारतात ७ मे म्हणजेच गुरुवारी मॉक ड्रिल केले जाणार आहे. या अभ्यासामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करतो कि काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी देखील भाष्य केले आहे. पाकिस्तान आपली प्रतिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमच प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. जनरल असीम मुनीर रावळपिंडी येथे बोलत होते.

पाकिस्तान केवळ अंतर्गत नव्हे तर बाहेरच्या भागातसुद्धा शांतता राखण्यासाठी अग्रेसर आहे. मात्र आमच्या देशाला कोणी आव्हान देत असेल तर आमचा देश नागरिकांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यासाठी चोख उत्तर देण्यास सक्षम आहे.

राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच आता पाहलगं हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्वाच्या घटना घडत आहेत. रोज महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार की अन्य कोणत्या विषयांवर ते काही वेळाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’; ‘चिनाब’वरील बगलिहार डॅमचे दरवाजे बंद, शत्रूराष्ट्राची पाण्यासाठी वणवण

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

Web Title: Pakistan army chief threat to action against india after mockdrill and siren orders after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Modi government
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
1

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
2

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं
3

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं

लाभार्थ्यांना १२,००० कोटींचे अनुदान; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल
4

लाभार्थ्यांना १२,००० कोटींचे अनुदान; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.