देशांतर्गत उद्योगासाठी महत्त्वपूर्ण कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करणे, डाउनस्ट्रीम क्षेत्रांवरील खर्चाचा दबाव कमी करणे आणि देशातील पुरवठा साखळीची स्थिरता राखणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची निवडणूक असून यामुळे राजकीय पक्षाचे भविष्य निश्चित होणार आहे.
LPG Gas Cylinder : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशामध्ये निर्माण झालेल्या तेलाच्या तुटवड्यावर भाष्य केले. तसेच मोदी सरकारवर टीका केली.
आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतामध्ये गॅस आणि तेल तुटवडा यामधून दिसून येत आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसू लागल्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गॅस तुटवड्यावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आता पुन्हा एकदा बैलगाडी युग सुरु होईल अशी उपरोधिक टीका केली.
आतपासून संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. यामध्ये मध्यपूर्व भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशावरील तेल संकटावरुन सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत या युद्धाची किंमत भारताला चुकवावी लागणार…
देशातील उद्योजकतेला मोठी चालना मिळाली असून नवीन व्यवसायांच्या नोंदणीत २७ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारत आता जगातील एक प्रमुख 'बिझनेस हब' म्हणून वेगाने उदयाला येत आहे.
Rahul Gandhi: "भारतात आता शांतीपूर्ण मार्गाने विरोध करणे हा सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे," अशा गंभीर शब्दांत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून सरकारला घेरले
तरुणांमध्ये महागड्या आणि शक्तिशाली बाईक्सची क्रेझ वाढत आहे. हार्ले-डेव्हिडसन X440 ही बाईक भारतात ₹२.७९ लाख (अंदाजे $२.७९ लाख) पासून उपलब्ध आहे. भारताने या बाईकवरील आयात शुल्क कमी केले आहे.
अमेरिकेच्या करवाढीच्या दबावाखाली असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठा करार मिळाला आहे. केवळ तीन तासांच्या वाटाघाटींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०० अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे १८ लाख कोटी रुपयांचा व्यापार करार…
देशात मुबलक धान्य साठा आहे, ज्यामुळे भारताची अन्न सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित होते. महत्त्वाचे म्हणजे, भारत अन्नाची कमतरता असलेल्या देशापासून जागतिक अन्न पुरवठादार बनला आहे, जो परदेशी बाजारपेठेत तांदूळ पुरवतो.
Amit Shah News: मोदी सरकारने आसामच्या विकासावर १५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. ११ वर्षांपासून विकासकाम सुरू आहे, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही आसामचा विकास केला नाही.
MGNREGA योजनेचे नवीन नाव VB–G RAM G असे ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi Speech: राहुल गांधी यांनी या वेळी अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. मोहन भागवत म्हणाले होते की....
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) हा एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचा उद्देश काम करण्याचा अधिकार हमी देणे आहे.
इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे इंडिगोच्या मालकांनी BJP ला दिलेल्या 56 कोटींच्या देणगीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का?, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे,चव्हाण म्हणाले.