Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जगाचा भारताला पाठिंबा, काँग्रेसच्या बालिशपणामुळे…”; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर कडाडून हल्लाबोल

"हल्ल्याची घटना कळताच मी तातडीने भारतात आलो आणि महत्वाची बैठक घेतली. यामध्ये दशतवाद्यांना योग्य तो धडा शिकवण्याचे निर्देश मी दिले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2025 | 07:43 PM
“जगाचा भारताला पाठिंबा, काँग्रेसच्या बालिशपणामुळे…”; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर कडाडून हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतून ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल सैन्य दलांचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याचे मनोबल खचते आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूरसाठी जगाने भारताला पाठिंबा दिला मात्र काँग्रेसने नाही अशी टीका मोदींनी केली आहे.

पहलगाम दहशवतादी हल्ल्यानंतर कोणत्याही देशाने पाकिस्तानचा निषेध नोंदवला नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतून म्हणाले, “आम्ही दहशतवादी आणि त्यांचे आका यांना संपवू असे सार्वजनिकपणे सांगितले. त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा भयानक शासन आम्ही करणार असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही लष्करी कारवाई केली आहे.”

“हल्ल्याची घटना कळताच मी तातडीने भारतात आलो आणि महत्वाची बैठक घेतली. यामध्ये दशतवाद्यांना योग्य तो धडा शिकवण्याचे निर्देश मी दिले होते. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. महाल आमच्या सैन्य दलांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. आता कोणताही भारतविरोधी कारवाई करताना दहशतवादी अनेकदा विचार करतील, अशी शिक्षा आपणं त्यांना दिली आहे,” असे मोदी म्हणाले.

 

“जगातील कोणत्याही देशाने भारताला कारवाई करण्यापासून रोखले नाही. १९३ पैकी केवळ ३ देश पाकिस्तानचे समर्थन करत होते. जगभरातील देशांचे भारताला समर्थ मिळाले. मात्र वाईट गोष्ट म्हणजे माझ्या शूरवीरांना काँग्रेसचे समर्थ मिळाले नाही. २२ एप्रिलनंतर हे लगेच उड्या मारत होते. मोदी कुठे गेले, कुठे गेली ५६ इंचाची छाती म्हणून.. पहलगामच्या हत्या झालेल्या निर्दोष लोकांमध्ये देखील ते राजकारण पाहत होते. २६/११ च्या हल्ल्यानंतर देखील काँग्रेसचा पाकिस्तानसोबत संवाद होता.भारत हा युद्धाचा नाही तर बुद्धांचा देश आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची जगभरात चर्चा होते आहे. भारत महापुरुषांचा देश आहे. संरक्षण बाजारपेठेत भारताने आपला ठसा उमटवला आहे., ” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले आहेत.

PM Narendra Modi Live: “मी सभागृहात भारताच्या…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही ठरवलेले टार्गेट १०० टक्के पूर्ण केले. १० आणि ११ मे रोजी कायम लक्षात राहील असा धडा पाकिस्तानला शिकवलं आहे. आम्हाला जगाचा पाठिंबा मिळाला, मात्र काँग्रेसचा नाही. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान गुडघ्यावर आला. आता हल्ले थांबवा अशी याचना पाकिस्तान करत होता. भारताच्या हल्ल्यानंतर पक्षितांनी डीजीएमओचा फोन आला होता.

 

Web Title: Pm narendra modi mann ki baat operation sindoor criticizes to rahul gandhi and congress political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • Congress
  • Operation Sindoor
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
4

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.