Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात

भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले की, राहुल गांधी हे कठपुतळी आहेत. ते कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 01, 2025 | 03:20 PM
Rahul Gandhi will never become Prime Minister, says BJP leader Brijbhushan Sharan Singh

Rahul Gandhi will never become Prime Minister, says BJP leader Brijbhushan Sharan Singh

Follow Us
Close
Follow Us:

गोंडा : भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावरून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत. ते फक्त एक कठपुतली आहेत, असा घणाघात ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस सरकारचे मंत्री अनेक वर्षांपासून राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत पण ते पूर्ण होताना दिसत नाही. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक पक्ष अनेकदा राहुल गांधी पंतप्रधान होतील याबद्दल बोलतात. तर भाजप नेते त्याचा विरोध करत राहतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राहुल यांच्याबाबत दिलेल्या विधानावरून आता राजकारण तापू लागले आहे. यावर भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खोचक टिप्पणी केली आहे.

राहुलची विचारसरणी टुकडे-तुकडे गँगशी मिळतीजुळती

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावर, भारतीय कुस्ती महासंघाचे (DWFI) माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राहुल गांधी कधीही या देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. कारण त्यांची दृष्टी अद्याप स्पष्ट नाही. ते एक कठपुतळी आहे. त्यांची विचारसरणी तुकडे-तुकडे गँगशी मिळतीजुळती आहे. ते एका विशिष्ट वर्गाबाबत राजकारण करत राहतात. ते फक्त एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी विधाने करत राहतात, अशा कडक शब्दांत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ते देशाला विकतील

पुढे ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, “राहुल गांधी अनेक वर्षांपासून भारताचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण जनतेने त्यांना समजून घेतले आहे आणि म्हणूनच आज त्यांची ही अवस्था आहे. तs पाकिस्तानला खूश करण्यासाठी भाजपाविरुद्ध विधाने करत राहतात. राहुल गांधी हे जर कधी पंतप्रधान झाले तरी ते हा देश नक्कीच विकतील, असा आरोप ब्रिजभूषण सिंह  यांनी राहुल गांधींबाबत केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रेवंत रेड्डी यांनी ‘हे’ विधान दिले

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर हल्लाबोल करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की जर राहुल गांधी आज पंतप्रधान असते तर आतापर्यंत पीओके भारताचा भाग झाला असता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार हल्लाबोल केला आहे.

Web Title: Rahul gandhi will never become prime minister says bjp leader brijbhushan sharan singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • brijbhushan singh
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Bihar Assembly Election 2025 : महाराजगंज जागा कोण जिंकणार? जाणून घ्या या जागेचा निवडणूक इतिहास
1

Bihar Assembly Election 2025 : महाराजगंज जागा कोण जिंकणार? जाणून घ्या या जागेचा निवडणूक इतिहास

Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला
2

Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला

जनसुरक्षा कायद्यावरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर साधला निशाणा
3

जनसुरक्षा कायद्यावरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर साधला निशाणा

स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा अन् स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय? काँग्रेसचा सवाल
4

स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा अन् स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय? काँग्रेसचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.