Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात

भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले की, राहुल गांधी हे कठपुतळी आहेत. ते कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 01, 2025 | 03:20 PM
Rahul Gandhi will never become Prime Minister, says BJP leader Brijbhushan Sharan Singh

Rahul Gandhi will never become Prime Minister, says BJP leader Brijbhushan Sharan Singh

Follow Us
Follow Us:

गोंडा : भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावरून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत. ते फक्त एक कठपुतली आहेत, असा घणाघात ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस सरकारचे मंत्री अनेक वर्षांपासून राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत पण ते पूर्ण होताना दिसत नाही. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक पक्ष अनेकदा राहुल गांधी पंतप्रधान होतील याबद्दल बोलतात. तर भाजप नेते त्याचा विरोध करत राहतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राहुल यांच्याबाबत दिलेल्या विधानावरून आता राजकारण तापू लागले आहे. यावर भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खोचक टिप्पणी केली आहे.

राहुलची विचारसरणी टुकडे-तुकडे गँगशी मिळतीजुळती

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावर, भारतीय कुस्ती महासंघाचे (DWFI) माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राहुल गांधी कधीही या देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. कारण त्यांची दृष्टी अद्याप स्पष्ट नाही. ते एक कठपुतळी आहे. त्यांची विचारसरणी तुकडे-तुकडे गँगशी मिळतीजुळती आहे. ते एका विशिष्ट वर्गाबाबत राजकारण करत राहतात. ते फक्त एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी विधाने करत राहतात, अशा कडक शब्दांत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ते देशाला विकतील

पुढे ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, “राहुल गांधी अनेक वर्षांपासून भारताचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण जनतेने त्यांना समजून घेतले आहे आणि म्हणूनच आज त्यांची ही अवस्था आहे. तs पाकिस्तानला खूश करण्यासाठी भाजपाविरुद्ध विधाने करत राहतात. राहुल गांधी हे जर कधी पंतप्रधान झाले तरी ते हा देश नक्कीच विकतील, असा आरोप ब्रिजभूषण सिंह  यांनी राहुल गांधींबाबत केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रेवंत रेड्डी यांनी ‘हे’ विधान दिले

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर हल्लाबोल करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की जर राहुल गांधी आज पंतप्रधान असते तर आतापर्यंत पीओके भारताचा भाग झाला असता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार हल्लाबोल केला आहे.

Web Title: Rahul gandhi will never become prime minister says bjp leader brijbhushan sharan singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • brijbhushan singh
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.