Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : एप्रिल-जूनमध्ये उन्हाचा तीव्र तडाखा बसणार; महाराष्ट्रासह बिहार, तेलंगणात तर…

पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2025 | 03:15 PM
वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता

वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाच्या कडाक्याने बहुतांश लोक त्रस्त आहेत. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. एप्रिल ते जून या काळात देशातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. मध्य आणि पूर्व भारत आणि वायव्य मैदानी भागात उष्णतेच्या लाटा जास्त काळ चालू राहू शकतात, असाही अंदाज आहे.

साधारणपणे, भारतात एप्रिल ते जून या कालावधीत चार ते सात दिवस उष्णतेच्या लाटा राहतात. आयएमडी प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, ‘पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. भारत आणि वायव्य भारतातील मैदानी भागात सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ज्या राज्यांमध्ये सामान्य दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे, त्यात राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूचा उत्तरेकडील भाग यांचा समावेश आहे.

एप्रिलमध्ये भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात, केंद्र सरकारने राज्यांना वाढत्या तापमानादरम्यान उष्माघात आणि उष्माघाताशी संबंधित आजारांना तोंड देण्यासाठी त्यांची रुग्णालये तयार आहेत का ते तपासण्यास सांगितले आहे.

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या वर्षी उन्हाळ्यात भारतात उष्माघाताचे ४१,७८९ संशयित रुग्ण आढळले होते आणि उष्माघात आणि उष्ण हवामानाशी संबंधित आजारांमुळे १४३ लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी नोंदवली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वीज मागणीत वाढ होणार

यंदा गर्मीमुळे देशात वीज मागणीत ९ ते १० टक्के वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी ३० मे रोजी वीज मागणी २५० गिगावॅट (जीडब्ल्यू) ओलांडली होती, जी अपेक्षेपेक्षा ६.३ टक्के जास्त होती. हवामान बदलामुळे उष्णतेचा ताण हा वीज मागणी वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. दरम्यान, आयएमडीच्या इशाऱ्यानुसार, यंदा एप्रिल ते जून हा काळ उष्णतेने भरलेला असेल.

Web Title: Temperature will rises april june nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • Increase in Temperature
  • weather news

संबंधित बातम्या

महाराष्ट्राला मान ! राज्यातील ‘या’ शहराची हवा देशात ठरली सर्वांत शुद्ध; 200 पैकी 200 गुण
1

महाराष्ट्राला मान ! राज्यातील ‘या’ शहराची हवा देशात ठरली सर्वांत शुद्ध; 200 पैकी 200 गुण

दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, जनजीवन विस्कळीत
2

दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, जनजीवन विस्कळीत

Rain Update : महाराष्ट्र, उत्तराखंडसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट; पुढील 24 तासांत…
3

Rain Update : महाराष्ट्र, उत्तराखंडसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट; पुढील 24 तासांत…

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
4

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.