नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे यमुना बाजारातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि पुढील २४ तासांत दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तापमान ३६.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली असून नदी नाल्यांना पूर आला आहे. या परिस्थितीमध्ये नदी काठी असलेल्या मंदिरांमध्ये पाणी शिरले असून भाविकांसाठी काही मंदिरे बंद करण्यात आली आहेत.
सध्या पावसाची गती पुन्हा मंदावली आहे. विभागात ऑगस्ट महिन्यात संभाजीनगर जिल्ह्याने सरासरीदेखील गाठलेली नाही. तर धाराशिव जिल्ह्यात मात्र अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस कोसळला आहे.
आज अखेर उजनीतून तीन वेळा पूरनियंत्रणासाठी पाणी सोडले होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ९९.७८ टक्के ११७.१८ टीएमसी झाले आहे. तर दौंड येथून ३१०२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे.
IMD Weather Update : देशात मुसळधार पावसाच्या सरी सुरुच असून अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ज्यामुळे दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे.
सोमवारी रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडला असला तरी, आर्द्रतेमुळे लोकांचा श्वास कोंडत होता. हवामान खात्याने आजही ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला असून कोकण गोव्याला इशारा
देशाच्या विविध भागांमध्ये आज सकाळपासून पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यांना यलो तर काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वच राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सर्वच राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरूच आहे.
आपल्या जीवनशैलीतील अनेक कृती जसे की वाहनांचा वापर, विजेचा- पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर, अन्न आणि वस्तूंचा अपव्यय यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते.
तालुक्यात 13, 15 व 19 मे झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तावशी, तुंगत, बाभुळगाव, आढीव, रोपळे, शेटफळ, खेडभाळवणी, गादेगाव, शिरगाव, कोर्टी, बोहाळी आदी गावांतील 154 शेतकऱ्यांचे 93.37 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले…
महाराष्ट्रातील जनतेला ताळपल्या सुर्याने अक्षरशः हैरान केले आहे. साताऱ्यामध्ये देखील बेसुमार वृक्षतोड आणि नियोजनशून्य प्रशासन यामुळे प्रदूषण वाढीला लागून तापमान वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.
Telangana heatwave disaster : तेलंगणातील 28 जिल्ह्यांमध्ये किमान 15 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सरकारने उष्णतेच्या लाटेला आपत्ती घोषित केले आहे.
फक्त हवामान चांगले असणे आवश्यक आहे. पूर्वी, मार्चच्या सुरुवातीपासून बर्फाची मागणी सुरू व्हायची. आजकाल, बर्फाचे तुकडे आणि थंड पाण्याच्या यंत्रांमुळे बर्फाची क्रेझ संपत चालली आहे.