Mumbai Weather: मुंबईत पावसाचा जोर ओसरणार असून तापमान ३२ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ ऑगस्टपर्यंत कोणताही अलर्ट जारी केलेला नाही; पाहा सविस्तर अपडेट
Maharashtra Weather Alert: राज्यातील दमट उष्णतेनंतर हवामानात बदल होणार आहे. हवामान विभागाने (IMD) २७ जून रोजी मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक भागांत जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आपल्या पहिल्या सामन्यात त्यांचा सामना इंग्लंडच्या भूमीवर शेजारील देश पाकिस्तानशी होणार आहे. जेव्हा जेव्हा ICC स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येतात, तेव्हा सर्वांचे लक्ष त्या सामन्याकडे असते.
UN Weather Alert : सध्या जगभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. भारताच्या अनेक भागांमध्येही दखील तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थिती…
Volcano Erupt: मनिलाच्या आग्नेयेला असलेल्या अल्बे प्रांतातील मायन ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर, आकाशात राखेचे लोट पसरले आणि आजूबाजूच्या परिसराला राखेने वेढले. त्यानंतर हजारो लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे.
पाच चक्रीवादळे एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे हवामानाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. मैदानी प्रदेश तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने होरपळत असताना, ईशान्य भारत आणि डोंगराळ प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे.
IMD Weather Update : पुढील 92 तासांबाबत हवामान खात्याकडून देशातील 22 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ही देशव्यापी हवामानातील अस्थिरता ५ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर, पाचगणी आणि जावळी तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली.
तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात शनिवार (ता.७) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण तामिळनाडू आणि केरळ आणि माहेच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने…
छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. रविवारी ३३.४ अंश सेल्सिअस या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून पुढील आठवड्यात पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागणार असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येईल.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता.
सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. चक्रीवादळ डिटवा दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे.
दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.
तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत.