Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: महाराष्ट्रासह बिहारमधील मतदारयाद्या गायब? आयोगाची ‘नवी खेळी’ की आणखी काही

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही निवणढू आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र,बिहार, मध्यप्रदेशच्या मतदारयाद्या गायब असल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 10, 2025 | 01:27 PM
Rahul Gandhi News: महाराष्ट्रासह बिहारमधील मतदारयाद्या गायब? आयोगाची ‘नवी खेळी’ की आणखी काही
Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचा नवा डाव
  • महाराष्ट्र,बिहार,मध्यप्रदेश, राजस्थानच्या मतदार याद्या गायब
  • जितेंद्र आव्हाडांचेही ट्विटमधून खळबळजनक दावे

Rahul Gandhi on Election Commission:  राजधानी नवी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर थेट मतचोरीचे आरोप केले. कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात तब्बल १ लाख २५० बोगस मतदारांची नोंदणी करून निकाल पलटवण्यात आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. बोगस मतदारांच्या या नोंदणीवरू राहुल गांधी (Rahul Gandhi) चांगलेच आक्रमक झाले, महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या कागदपत्रांची सहा महिने पडताळणी करून त्यांनी थेट पुरावेच सादर केले.

राहुल गांधी यांनी गुरूवारी (28 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत थेट निवडणूक आयोगाकडूनच (Election Commission of India)  मतचोरी होत असल्याचा आरोप केल्याने एकच खबळ उडाली आहे. त्यानंतर आयोगाकडून एक पत्र जारी करण्यात आले असून त्यात राहुल गांधी यांनी केलेले आरोप सत्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान केलं.पण राहूल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने आपली वेबसाईट बंद केल्याचे समोर आली आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र, बिहार , राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या मतदार याद्यादेखील आयोगाच्या वेबसाईटवरून गायब केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

RG Kar Case: ‘पोलिसांनी मारलं आणि बांगड्याही तोडल्या…’ बलात्कार पीडितेच्या आईचा गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही दिलेल्या डेटाबाबत लोकांकडून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन प्रश्न विचारत असल्याने आयोगाने त्यांची वेबसाईटच बंद करून ठेवली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, बिरार या वेबसाईट बंद केल्या आहेत. त्यांना माहिती आहे की या डेटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले तर त्यांचा संपूर्ण ढाच्या कोसळून जाईल.

त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही निवणढू आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र,बिहार, मध्यप्रदेशच्या मतदारयाद्या गायब असल्याचा आरोप केला आहे. तर राहुल गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यांवर, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, हरियाणा निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद नसल्याचे आयोगाकडून स्पष्टीकरण दिले आहे.

ChatGPT 5 vs ChatGPT 4: रीजनिंग, आउटपुट आणि परफॉर्मंसच्या बाबतीत कोण अधिक पावरफुल? जाणून घ्या

तर मतदार याद्यांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रामकमलदास याला ८० पोरं, म्हणजे त्याच्या एका बायकोला तीन पोरं झाली. मी ती यादी ट्विटदेखील केली आहे,. एकाच बापाला ४२ पोरं, सगळ्यांची वये २९ ते ६७ च्या आसपास, अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला घालून रामकमलदासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोगही खूपच पराक्रमी आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

 

Web Title: Voter lists missing from maharashtra and bihar is this the commissions new trick or something else

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • maharashtra
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
1

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
2

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
3

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
4

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.