Ashutosh Ranka: आशुतोष यांच्यासह १० ते १५ सीजेपी कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीजेपीने वाटिका रोडवरील भट्टावाला सरकारी शाळेची पाहणी करण्याची योजनाही…
राजस्थानमधील एका छोट्या गावाने रूढ परंपरांना छेद देत पर्यावरण आणि स्त्री शक्तीचा असा अनोखा मेळ साधला आहे, ज्याची चर्चा आज जगभरात होतेय. कन्येचा जन्म आणि निसर्गाचे रक्षण एकत्र साधणाऱ्या या…
राजस्थानचा राजेशाही वारसा आणि दुर्मिळ ऐतिहासिक गाड्यांचे प्रदर्शन घडवणारी 'द रॉयल राजपुताना क्लासिक रॅली' हा एक भव्य सोहळा आहे. ऑटोमोबाईल विश्वासाठी हा सोहळा एक वेगळेच महत्त्व अधोरेखित करतो.
राजस्थानच्या एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रेमचंद गोधा यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि चार्टर्ड अकाउंटंट झाले. १९७१ मध्ये त्यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला बच्चन कुटुंबाचे फायनान्शियल मॅनेजर म्हणून काम केले.
ऑगस्ट २०२२ मधील भरती प्रक्रियेशी संबंधित हे प्रकरण आहे. राजस्थान हायकोर्ट, इतर अधिनस्थ न्यायालये तसेच संबंधित संस्थांमध्ये कनिष्ठ न्यायिक सहायक आणि लेखनिक गट-२च्या एकूण २,७५६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली…
असं एक गाव आहे जिथे बिबट्याचा वावर कुत्र्या मांजराप्रमाणे मुक्त असतो आणि माणसांना हा बिबट्या काहीही करत नाही. या गावात माणसं आणि बिबट्या एकत्र आणि शांततेत जगतात. कोणतं आहे हे…
महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट २०२६ साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे, जी भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकीय परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेवर भर देते.
भाजी विक्रेत्याचं नशिब फळलं आहे. राजस्थानच्या अमित सेहर या भाजी विक्रेत्याने 11 कोटी रुपये जिंकले. मात्र, आता सरकार त्यांना लॉटरीचे किती पैसे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
या कारवाईसंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगत सिंग गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होता.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रोहितने घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला होता. त्याने सांगितले की, दरोडेखोर घरात घुसले, दागिने लंपास केले आणि पत्नीची हत्या करून गेले
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही निवणढू आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र,बिहार, मध्यप्रदेशच्या मतदारयाद्या गायब असल्याचा आरोप केला आहे.