Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठ्या आर्थिक संकटात महाराष्ट्र

  • By Swapnil Jadhav
Updated On: Jul 04, 2020 | 03:10 PM
maharashtra financial crisis

maharashtra financial crisis

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.(Maharashtra in big financial crisis) देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्राची राजधानी असतांना या राज्याची स्थिती हालाकीची व्हावी हा भागच मती गुंग करणारा ठरला आहे. मुंबई कोरोना हॉटस्पॉट आहे. लगतच पुणेही मोठ्या प्रमाणात बाधीत आहे. उद्योग-व्यवसाय ‘न भूतो न भविष्यती’ असे संकटात आलेत. सरकारला कर स्वरुपावर स्थिरावले. मालाची ये-जा लॉकडाऊनने बंद झाली आहे. मॉल्स, सिनेमा ओस पडलेत. आता व्यापारच कुलूपबंद झाला तेव्हा सरकारच्या तिजोरीत पैसा येणार तीर कुठून? लोकांच्या रोजी रोटीवर टांच आल्यामुळे टॅक्स स्वरुपात सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा थांबला आहे.(Maharashtra in big financial crisis) माणसाला सर्वच सोंग करता येतात पण पैशाचे सोंग जमत नाही. पैशाचे काम पैसाच करीत असतो. अन तोच अपुरा येत असल्यामुळे राज्याची स्थिती कमजोर झाली. सरकारी महसूलात कमालीची घट झाल्यामुळे राज्याच्या अनेक प्रकल्पांवर संकट कोसळले आहे. सामान्य स्थितीत सरकार करोडोंचा ओव्हरड्राप्ट व कर्ज बाजारात घेत असते. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केले. जेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगाराची अशी गंभीर अवस्था आहे तेव्हा राज्याच्या विकासाची स्थिती काय झाली किंवा होणार असेल याचा विचारच न केला तो बरा. चंद्र किंवा सूर्यग्रहणाला जसा प्रारंभ होतो तशी आर्थिक संकटाची झळ आता सुरु झाली आहे. यापुढे स्थिती काय होईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. पण राज्याचे आर्थिक संकट अधिक गडद होईल हे तेवढेच खरे. 

६.७ लाख कोटी कर्जाचे ओझे 

जेव्हा सरकारी उत्पन्नाच्या स्त्रोतांवर गंभीर परिणाम पडतो तेव्हा आवश्यक नसलेल्या खर्चाला कात्री लावण्यात यावी. पै-पैचा हिशेब ठेवल्या गेला पाहिजे. आर्थिक शिस्तीची आता गरज आहे. स्वीकृत  व नियोजित खर्च करावा लागेल. स्टेशनरी, वीजेचा खर्च, सरकारी दौरे यावरील खर्चावर मर्यादा आणावी लागेल. सरकारी बिलांची सर्वांग चौकशी करुनच त्यांना मंजुरी द्यावी लागेल. चहा-पाणी, नास्ता हा खर्च टाळावा लागेल. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करता येणार नाही कारण त्यांचे जीवन प्रभावित होईल. उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ सरकारला बसवावा लागेल. कोरोना संकट कुठपर्यंत चालेल तसेच आर्थिक गाडी कधी रुळावर येईल यावर आज काही सांगता येणार नाही. यामुळे उद्योगपतीही कर्जाचा उचल करुन व्यवसायाचा विकास करण्याच्या तयारीत नाहीत. सरकारने आता जेवढी चादर आहे त्या हिशेबाने आपले पाय पसरावे. यापूर्वीच राज्यावर ६-७ लाख कोटीचे कर्जाचे ओझे आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज घेतले तर राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पुन्हा वाढू शकतो. 

 

Web Title: Maharashtra in big financial crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2020 | 03:10 PM

Topics:  

  • financial crisis
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.