Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आगामी निवडणुकांही महाविकास आघाडी एकत्र लढणार, पण…’ जयंत पाटील यांची मोठी माहिती

‘आगामी काळात निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी एकत्र राहील ही सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची भूमिका आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून गोष्टी ठरतील, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकत्र लढावे अशी अपेक्षा आहे.' असे जयंत पाटील म्हणाले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 07, 2021 | 03:55 PM
‘आगामी निवडणुकांही महाविकास आघाडी एकत्र लढणार, पण…’ जयंत पाटील यांची मोठी माहिती
Follow Us
Close
Follow Us:

‘राज्यात जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या आहेत. या वाढलेल्या जागांचा विचार केल्यास राज्यात भाजपचा जनाधार कमी झालाय हा निष्कर्ष निघतो.’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात काही ठिकाणी सर्व पक्ष स्वबळावर लढले असतानाही भाजपचा पराभव झाला हे लक्षात घेण्याची गरज आहे.

‘आगामी काळात निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी एकत्र राहील ही सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची भूमिका आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून गोष्टी ठरतील, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकत्र लढावे अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीला अजून वेळ असल्याने योग्य तो निर्णय त्यावेळी घेतला जाईल.’ असे जयंत पाटील म्हणाले.

‘निवडणूक झाल्यावर यात सत्तेचा गैरवापर होतोय असे सांगणे म्हणजे रडीचा डाव असल्याचे पाटील म्हणाले. निवडणुकीच्या आधी जर या गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या असत्या तर त्यात तथ्य आहे. असं म्हणता आलं असतं, मात्र भाजपचा पराभव झाल्यानंतर असे आरोप करणे हे योग्य नाही.’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारवर केलेले आरोप पाटील यांनी फेटाळले आहेत.

Web Title: Mahavikas aghadi will fight the upcoming elections together jayant patils information nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2021 | 03:55 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • mahavikas aghadi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.