महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्र्यातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावरुन खासदार नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी शदर पवार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
Maharashtra Politics : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येत आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते खूश असून कॉंग्रेस अबोल नाराजी व्यक्त करत…
Baramati: भोर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला काही महत्त्वाच्या जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्याबद्दल खेद व्यक्त केला. "ह्या जागा शिवसेनेने याआधी अनेक वेळा जिंकलेल्या होत्या, तरी त्या सोडाव्या लागल्या.
Mahavikas Aghadi broke : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावरुन ठाकरे गटाने मनसे सोबत सूचक युतीचे संकेत दिल्यानंतर कॉंग्रेस पक्ष एकटा पडल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेतील कामकाजात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला असून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा पाठींबा असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे.
काही वर्षांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासकीय राजवटीत आणण्यात आली होती. यापूर्वी, बीएमसीवर बाळ ठाकरे यांनी स्थापन केलेल्या अविभाजित शिवसेनेचे राज्य होते.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून अंबरिशसिंह घाटगे यांचे नाव सध्या पुढे येत आहे. अंबरिशसिंह घाटगे सध्या भाजपसोबत असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संविधानावर इतकी चांगली चर्चा झाली. अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केलं. यामुळं अनेक लक्षवेधी प्रश्न मार्गी लागले, असे पवार म्हणाले.
विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेत्यांचे हक्क डावलले जात असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, राम शिंदे यांना सभापती पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे.
महापािलकेचे आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले हे तयार करीत आहे. या संदर्भातील बैठका त्यांनी विधान भवन येथे घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाली.
विरोधी पक्षनेते पदावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चेचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, काँग्रेसने ठाम भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीतील तणाव वाढू शकतो.
पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३३४ कोटी रुपयांच्या योजना प्रत्येक गावासाठी मंजूर करण्यात आल्या. योजनांचे वाजतगाजत भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.