शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये आज खर्च करण्यात आल्याचे खळबळजनक आरोप त्यांनी…
विधान परिषद निवडणुकांआधीच महायुतीने जोरदार आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तसेच उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा…
राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल आता वाजू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आता काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक बैठक पार सापडली असून त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे. विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी…
महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले असून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. माजी मंत्री आणि प्रहर जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेने आघाडी धर्म पाळला नाही, असा थेट आरोप केला आहे. या युतीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपले हात झटकले आहेत.
शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ठाणे या बालेकिल्ल्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय राहतील. इतर विरोधी पक्षांचे दिग्गज नेतेही आपापल्या शहरांमध्ये ताकद पणाला लावतील.
राष्ट्रवादीने माजी प्रमुखांच्या इशाऱ्यावर आघाडी तोडल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे धाराशिवमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला आघाडीत समाविष्ट करण्यासाठी तीन बैठका झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नवीन युती होण्याची देखील शक्यता आहे.
काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सर्व संभ्रम दूर केला
महायुतीतील पक्षांबरोबर कोणत्याही स्तरावर स्थानिक पातळीवर आपण निवडणूक लढविणार नसून अशाप्रकारे कोणताही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार आणि डाव्या पक्षांचे नेते, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटपासून सुरू होईल
निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.