Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय वडेट्टीवार यांचं सरकारवर टीकास्त्र, समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही

आमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तात्काळ हा निर्णय झाला पाहिजे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2023 | 02:32 PM
विजय वडेट्टीवार यांचं सरकारवर टीकास्त्र, समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
Follow Us
Close
Follow Us:

विजय वडेट्टीवार : आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अमरावतीमध्ये होते. आज त्यांनी अमरावतीमधून माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारला धारेवर आणले आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आंदोलन संपवण्याचं काम सरकारच आहे तोडगा निघू शकतो. त्यांच्या जर पार्लिमेंटचा अधिवेशन आहे त्यामध्ये आणावं आणि प्रश्न सोडवून टाकावे. सरकार तुमचं आहे तुम्हाला कोणी थांबवलं आहे. आमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तात्काळ हा निर्णय झाला पाहिजे न मागता, न निवेदन देता, न आंदोलन करता, न रस्त्यावर उतरता मराठा समाज ४४-४२ मोर्चे काढतो त्याला का देत नाही हा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हा निर्णय घेण्यासाठी काहीही अडचण नाही अशी सरकारला सूचना आहे.

पुढे ते म्हणाले, २०१४ मध्ये भाजप सरकारने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही. धनगर समाजाची मतं घेतली, त्यांना फसवण्याचं काम केलं, समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. मराठा समाजाविषयीचा जो जीआर आता काढला तो जुनाच जीआर आहे. जुनी बाटली नवा लेबल आहे. कुठल्याही समाजाला कुठलेही प्रमाणपत्र द्यायच असेल तर त्याला तीन पिढ्यांची वंशावळ दाखल्याची गरज असते. त्यामुळे हा जीआर पूर्वी सुद्धा काढला होता, यात काहीही नवीन नाही. वंशावळ मध्ये जो बसेल तो ते पाहिलं त्याला मिळेल. हे सर्व समाजासाठी आहे केवळ मराठा, कुणबी समाजासाठी नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काही रॅकेट असेल तर ते शोधून काढणे सरकारचे काम आहे. जनतेने सावधान रहायला पाहिजे. लोकांनी अशा बनवाबनवी करणाऱ्या लोकांपासून सावधान राहावं. खोटं प्रमाणपत्र पुढे टिकणार नाही असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, पंकजा मुंडे यांची यात्रा ही धार्मिक यात्रा देवदर्शनाची यात्रा आहे. देव पावल्यानंतर ताई कुठल्या दिशेने जातील हे त्यांना देव सद्बुद्धी देओ. या सगळ्या परिक्रमेतून त्यांना यश मिळो अशी सदिच्छा पंकजा मुंडे यांना विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Web Title: Vijay vadettiwar amravati maratha society bjp sarkar maharashtra government reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2023 | 02:32 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Nationalist Congress Party
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
1

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला पुनर्पडताळणीत ठरल्या बाद
2

लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला पुनर्पडताळणीत ठरल्या बाद

Manoj Jarange Patil Live: “… रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार”; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा
3

Manoj Jarange Patil Live: “… रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार”; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

टॅरिफ वॉरमध्ये उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न; महाराष्ट्र राज्य सरकारकडून कामांचे तास वाढवून 10 तास करण्याचा प्रस्ताव
4

टॅरिफ वॉरमध्ये उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न; महाराष्ट्र राज्य सरकारकडून कामांचे तास वाढवून 10 तास करण्याचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.