पेण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (रामवाडी) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवार वसुधा पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या पराभवामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, निवडणूक निकालांचा परिणाम इतर अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar and Amol Mitkari: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमोल मिटकरी यांनाही नवीन जबाबदारी देण्यात आली.
परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली काँग्रेस लक्ष असाच अडचणीत आला होता. यावेळी अडचणींवर मात करून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले.
खेड तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) नव्याने संघटन उभे करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे सेनेला मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्व सामान्य तरूण उद्योजकांना साधे लाखभर रूपयाचेही कर्ज दिले जात नाही. याचा निषेध करण्यासाठी तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीची…
देशमुख यांच्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला मोठा धक्का बसणार आहे. आधीच अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाकडून दुर्लक्ष या कारणांमुळे पक्ष अडचणीत होता
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेवक उमर इंजिनिअर आणि बिलाल इंजिनिअर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले की, महायुतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा, मात्र युती झाली नाही तरी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार आहे, असे ठाम मत मांडण्यात आले.
दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली.