दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली.
अचानक संधी मिळून आलेले काही लोकांनी राजकारणाचा स्थर घसरवला आहे, यापुढे आम्ही कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही. सांगलीत सुरुवात झाली आहे. आता महराष्ट्रभर सत्तेची मस्ती उतरवू, असा इशारा देण्यात…
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा चिपळूण राष्ट्रवादीतर्फे शनिवारी जाहीर निषेध करण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज, रविवार (दि. १४ सप्टेंबर) रोजी नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले.
एकदिवसीय शिबिरासाठी शरद पवार यांचे रात्री उशीरा नाशिकमध्ये आगमन झाले असून, सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे.
मित्रांनो मी कामाचा माणूस आहे. जन्माला आल्यानंतर समाजासाठी काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही यासाठी काम करायचे असते. लोकसभा निवडणुकीनंतर खचलो नाही, आम्ही जनतेच्या दारात पुन्हा गेलो.
प्रभागरचना करताना पर्वती, कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या मध्यवर्ती भागातील विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील विधानावर “कायद्याने परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार खासगी व्यक्तींना नाही
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीतील घटक पक्ष मुंबई वगळता सर्व ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची अपेक्षा आहे.
लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.