आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतली. आज या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ४७७उमेदवार राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यास उद्या शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.
Mira Bhayandar Municipal Corporation: निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद पठाण यांचे निधन झाले आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
राज्यात लवकरच महानगरपालिका निवडणूक होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अजित पवार अंतर्गत वाद कसे रोखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
मुंबई आणि पुण्यात इच्छुक नाराज उमेदवारांकडून ऐनवेळी पक्षांतर केले जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकूडन काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आला.
रोटी गावातील ५०० वर्षापासून जावळ इतिहास आहे. मुलाचे जावळ, आईचे मुंडण करण्याची प्रथा आहे. घरात पहिला मुलगा होईल त्यावेळी मंदिरात मामाच्या मांडीवर बसून जावळ होत आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये काही नियोजित बैठकां पार पडल्या. पण त्यानंतर मात्र अजित पवार अचानक बाहेर पडले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार…
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण व प्रमुख पदाधिकारी मुंबईत असून गुरुवारी कॉग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आहे. स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांची चाचणी सुरू केली
महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून नाशिक शहरात भाजपचे इनकमिंग थांबायला तयार नाही. तर दुसरीकडे भाजपाच्या दिमतीला कॉग्रेसचे नगरसेवक दिमतीला दाखल झाल्याचे पाहून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.
ॲड.आशीष गिरी यांचा नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत जाहिर पक्ष प्रवेश ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे.
माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती.याचदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडे देत सिन्नरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून दिले.
भिवंडी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतील घटक पक्षांकडून कोणतीही विचारणा होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाला. या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले.