Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात होऊ शकते Brain Infection, ‘ही’ लक्षणं जाणून वेळीच रहा सावध

पावसाळ्यात अनेकांना आजारी पडावे लागते. एकीकडे दात हिरवाई पसरली असताना, दुसरीकडे रोगराई सुद्धा पसरली जाते. पावसाळ्यात बदलतं वातावरण जसे शरीरावर परिणाम करत असतात तसेच मेंदूवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. यामुळेच वेळीच सावध राहणं गरजेचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 24, 2024 | 09:31 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदल, पाणी साचणे आणि अशा अनेक परिस्थिथींमुळे जंतूंची वाढ होत असते. हे जंतू विशेषत: लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम करतात ज्यांची प्रतिकारशक्ती फारशी मजबूत नसते. पावसाळ्याशी संबंधित आजारांच्या आरोग्य अहवालांवर नजर टाकली तर एकीकडे डोकेदुखी, मायग्रेन, पोटातील संसर्ग, डायरिया, लेप्टोस्पायरोसिस, न्यूमोनिया, सायनुसायटिस असे अनेक प्रकारचे जिवाणू संसर्ग देशभरात नोंदवले गेले आहेत. जी खरंच खूप गंभीर बाब आहे.

पावसाळ्यात हवामान, वातावरण आणि अन्य संबंधित घटकांमुळे मेंदूच्या संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंची वाढ होते. मुसळधार पाऊस आणि वाढलेली आर्द्रता जीवाणू, विषाणू आणि अमिबा यासह विविध सूक्ष्मजीवांच्या वाढीस परवानगी देते ज्यामुळे गंभीर संक्रमण होऊ शकतात. साचलेले पाणी हे मेंदूच्या संसर्गाचा धोका वाढण्याचे मुख्य कारण आहे.

पावसाळ्यात ब्रेन इन्फेकशन!

पावसाळ्यात भारताच्या किनारपट्टी लगत भागात मेंदूच्या संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती असते. या भागात डासांच्या वाढत्या प्रजननामुळे व्हायरल एन्सेफलायटीस आणि इतर मेंदू संसर्ग होतो. या मेंदूच्या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

याला थांबवावे तरी कसे?

पावसाळ्यात आरोगी राहणे गरजेचे आहे. तसेच या मोसमात उत्तोमोत्तम आहाराचे सेवन करणे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पावसाळ्यात कुठल्यातरी धबधब्यात किंवा एकदा पूलमध्ये पोहण्यात जात असाल तर ते पाणी सर्वप्रथम दूषित आहे की नाही हे जाणून घ्या. दूषित पाण्यात पोहल्याने त्या पाण्यातील जंतू तुमच्या कानावाटे शरीरात प्रवेश मिळवू शकतात.

Web Title: Brain infection can happen in rainy season know these symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:30 PM

Topics:  

  • lifestlye

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.