Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसात कोणत्या फळाचे सेवन करणे योग्य? निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार

पावसाळ्यात तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फळांची निवडही उत्तम असली पाहिजे. या दरम्यान, कोणकोणती फळे खाल्ली पाहिजे? चला तर मग जाणून घ्या या विषयी:

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2025 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा हा ऋतू हवामानाने आनंददायक असतो, मात्र याच काळात विविध प्रकारचे संसर्ग, पचनाचे विकार आणि प्रतिकारशक्तीतील घट यांचा धोका वाढतो. हवेत जास्त आर्द्रता असल्याने शरीराचा चयापचय मंदावतो आणि पचनक्रियाही कमकुवत होते. त्यामुळे या हंगामात आहाराच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक असते, विशेषतः फळांच्या निवडीबाबत. काही फळे आहेत, ज्यांचे सेवन करून निरोगी राहता येईल.

हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेची भिती वाटते ? काय आहेत समज आणि गैरसमज

प्रत्येक फळ पोषणमूल्यांनी भरलेले असले तरी पावसाळ्यात काही फळे शरीराला अधिक फायदे देतात, तर काही फळे चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकतात. या काळात हलकी, लवकर पचणारी आणि अँटीऑक्सिडंट्स व रोगप्रतिकारक गुणधर्म असलेली फळे खाणे सर्वोत्तम मानले जाते.

उदाहरणार्थ, सफरचंद हे फायबरयुक्त फळ पचनासाठी लाभदायक ठरते. यामध्ये असलेले पेक्टिन हे फायबर पचनक्रिया सुधारते आणि शरीराला स्वच्छ ठेवते. सकाळी किंवा संध्याकाळी, सालीसह खाल्ल्यास याचे अधिक फायदे होतात. डाळिंब हे आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हे फळ रक्तशुद्धी करणे, हिमोग्लोबिन वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरते.

पपई हे अजून एक महत्त्वाचे फळ असून, यामध्ये असलेल्या पपेन एन्झाइममुळे पचनक्रिया सुधारते. हे फळ हलके असल्याने पावसाळ्यात याचे सेवन आरोग्यास हितावह असते. लीची मध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात, जे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून बचाव करतात. त्याचप्रमाणे, आलूबुखारा (plum) हे फळ इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स राखते व विटामिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

रागात पार्टनरला कधीच ‘या’ गोष्टी ऐकवू नका! भांडण मिटण्याऐवजी वाढतील

फळांचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. फळे नेहमी ताजी आणि स्वच्छ धुतलेलीच खावीत. खूप थंड किंवा बासी फळे टाळावीत. जड किंवा आंबट फळे मर्यादित प्रमाणात घ्यावीत. पचनातील समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळांची निवड करावी. योग्य फळांची निवड आणि संतुलित सेवन केल्यास पावसाळ्यातही आरोग्य टिकवता येते व शरीर ताजेतवाने, सशक्त राहते.

Web Title: Choosing fruits suitable for health during monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Monsoon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.