• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Determined To Make A Nutritious India Through Swastha Shuddhi

‘स्वास्थ शुद्धी’ द्वारे पोषक आहार युक्त भारत करण्याचा निर्धार

‘स्वास्थ्य शुद्धी’चे आपल्या दैनंदिन आहारासोबत सेवन केल्यास शरिराला आवश्यक असणारे विविध पोषक तत्व मिळतात. परिणामी विविध आजार दूर राहण्य़ास मदत होते. निव्वळ 15 दिवसांत शरीर हलके वाटू लागते. अनावश्यक मेद कमी होतो. पचनक्रिया सुधारते. परिणामी शरीर तंदुरुस्त होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2024 | 06:25 PM
स्वास्थ शुद्धी

स्वास्थ शुद्धी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या काळात सकस आहाराच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य लोक हे वेगवेगळ्या आजारांना बळी पडले आहेत. मधुमेह तर प्रत्येक 4 ते 5 व्यक्तींपैकी एका मध्ये आढळतो. त्याचसोबत हृदयविकार, स्थूलपणा, रक्तदाब हे सर्रास आढळणारे आजार झाले आहेत. नेमकं हेच ध्यानात घेऊन सुशील कुमार शर्मा यांनी आपल्या ‘सब का स्वास्थ’ या उत्पादक संस्थेद्वारे ‘स्वास्थ्य शुद्धी’ नावाच्या उत्पादनाचे अनावरण केले आहे.

‘स्वास्थ्य शुद्धी’चे आपल्या दैनंदिन आहारासोबत सेवन केल्यास शरिराला आवश्यक असणारे विविध पोषक तत्व मिळतात. परिणामी विविध आजार दूर राहण्य़ास मदत होते. निव्वळ 15 दिवसांत शरीर हलके वाटू लागते. अनावश्यक मेद कमी होतो. पचनक्रिया सुधारते. परिणामी शरीर तंदुरुस्त होते.लहान मुलांना आपण खिचडी, असे विविध अन्नाचे पर्याय देतो. मात्र उतार वयात पचनशक्ती कमी झालेली असते. काहीजणांचं जीवन तर डॉक्टरांच्या औषधांवर अवलंबून असते. बहुतांशजण औषधी गोळ्या एखाद्या जेवणासारखे घेतात. ही समस्या जाणून सुशील कुमार शर्मा यांनी स्वास्थ्य शुद्धी हे उत्पादन विकसित केले. त्यावर प्रक्रिया करुन योग्य तापमान आणि उत्तम ठिकाणी या धान्यांची साठवणूक केली जाते. त्यांच्या पोषकतत्वांचे प्रयोग शाळेमध्ये परिक्षण होते. त्यानंतर सुयोग्य, सकस असे हे उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जाते.

हे उत्पादन जम्मू, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात कमालीचे यशस्वी ठरले. सर्वसामान्यांना स्वास्थ्य शुद्धीचा लाभ झाला. हा लाभ भारतातील इतर प्रदेशातील लोकांना व्हावा या द्देशाने हे उत्पादन भारतभर पोहचवण्याचा मानस आहे. भारत आणि इतर देशांमध्ये संसाधनांसह वितरित केले जाईल. मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे उत्पादन यशस्वी झाल्यानंतर इंदौर येथे देखील उत्पादन बाजारपेठेत आणले जाणार आहे. महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे देखील हे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

संपूर्ण भारत देश पोषक आहाराच्या माध्यमातून सशक्त करणे हे शर्मा यांच्या सब का स्वास्थ्य संस्थेचे उद्दीष्ट आहे. या अभियानासोबत कोणाला जोडायचे असेल तर तो स्वास्थ्य शुद्धी या उत्पादनाचा वितरक बनू शकतो. संपूर्ण भारतात असे वितरण नेमायचे आहेत. या वितरणा व्यतिरिक्त संस्था व्यायाम केंद्र आणि योगाभ्यास केंद्र देखील सुरु करणार आहे. त्याचप्रमाणे सब का स्वास्थ्य संस्थेच्या मोबाईल ऍपचे देखील अनावरण करण्यात येणार. अगदी लहान मुलगा देखील हे ऍप हाताळू शकतो इतका तो वापरण्यास सुलभ आहे. या ऍप वरुन सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आजारांची माहिती शेअर करु शकतील. त्याचप्रमाणे या ऍप मध्ये आजारी व्यक्तींच्या आजाराचा इतिहास नमूद केल्यामुळे भविष्यात कोणत्याही विशेषज्ञ डॉक्टरला आजाराचे निदान करण्य़ास सुलभ होईल. तरुणांनी सशक्त भारत उभारण्यासाठी आमचे वितरक बनून चळवळीत सामील व्हावे, असे आवाहन ‘सब का स्वास्थ’चे संस्थापक सुशीलकुमार शर्मा यांनी केले आहे.

Web Title: Determined to make a nutritious india through swastha shuddhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 06:24 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.