Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमधील घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा कोमट पाण्याचे सेवन, शरीराला होतील असंख्य फायदे

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन करावे. उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीर कायम निरोगी राहते. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 16, 2025 | 05:30 AM
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा कोमट पाण्याचे सेवन, शरीराला होतील असंख्य फायदे

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा कोमट पाण्याचे सेवन, शरीराला होतील असंख्य फायदे

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. अन्न, निवारा आणि पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात., शरीर हायड्रेट राहते, शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता आणि कुठूनही बाहेरून आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला पाणी पिण्याची सवय असते. पाणी प्यायल्याशिवाय तहान कमी होते. अशावेळी अनेक लोक थंड पाण्याचे सेवन करतात. थंड पाणी प्यायल्यामुळे तहान कमी होते पण शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला वाढतो.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरातील घाणीमुळे आतड्यांवरील आलेला तणाव कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, बद्धकोष्ठता होईल कायमची दूर

आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय असते. कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तहान लागल्यानंतर थंड पाणी जेवढ्या प्रमाणात प्यायले जाते तेवढेच कोमट पाणी सुद्धा प्यायले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्याचे सेवन करण्याऐवजी कोमट किंवा साध्या पाण्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

बॉडी डिटॉक्स होते:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे लिव्हर आणि किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. लिवाहरमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे नियमित शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीर डिटॉक्स केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाते. यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरित्या बाहेर पडून जातात. मुत्रपिंड आणि फुप्फुसाच्या आरोग्यासाठी कोमट पाणी अतिशय प्रभावी आहे.

आतड्यांचे आरोग्य सुधारते:

आतड्यांचे कार्य सुरळीत राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ होते. आतड्यांमध्ये दीर्घकाळ साचून राहिलेल्या घाणीमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.

कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वयाच्या ८० व्या वर्षी राहाल फिट

कोमट पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी:

सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेक लोक कोमट पाण्याचे सेवन करतात. यासोबतच तूप टाकून कोमट पाण्याचे सेवन केले जाते. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय यामुळे शरीराची सूज कमी होते, रक्तभिसरण सुधारते, डोके दुखी आणि मायग्रेनच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Drink warm water on an empty stomach after waking up in the morning the body will have numerous benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • digestion
  • drinking water tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत
1

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक
2

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम
3

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार
4

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.