सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे ही एक आरोग्यदायी सवय आहे. डॉक्टर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करण्याचा सल्ला देतात. पण सकाळी जास्त पाणी पिल्याने किडनीवर दबाव येऊ शकतो. सकाळी किती पाणी प्यावे…
शरीर कायम हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. वयाच्या ६० व्या वर्षीसुद्धा हेल्दी आणि तरुण दिसण्यासाठी पाणी पिण्याचे हे नियमित फॉलो करावे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
आम्ल्पित्त, ॲसिडीटी यांसारख्या समस्यांमुळे छातीत जळजळ आणि पोट फुगण्याच्या समस्या निर्माण होतात. आता यावर महागड्या गोळ्या किंवा औषध घेण्याची गरज नाही तर पाण्याच्या एका घोटाने तुम्ही हा त्रास छूमंतर करू…
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन करावे. उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीर कायम निरोगी राहते. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.
संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) असं तंत्रज्ञान विकसिकत केलं असून समुद्राचं पाणी फिल्टर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.
आपल्या आरोग्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे, ते आपल्या शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवते. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर राहतात. कधीकधी जास्त…
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीर स्वच्छ राहून किडनीचे आरोग्य सुधारते. उपाशी पोटी पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती.
RO पाणी सतत प्यायल्याने शरीरातील आवश्यक खनिजे कमी होतात, ज्यामुळे हृदयविकार, रक्तदाब आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. WHO नेही RO पाण्याच्या अतिवापराबाबत इशारा दिला आहे.
निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील प्रत्येक पेशींना आणि अवयवांना असंख्य फायदे होतात. चला तर जाणून घेऊया नियमित किती लिटर पाणी प्यावे? पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
फक्त पाणी पिऊन वजन कमी करणे ही एक नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत मानली जाते. वॉटर फास्टिंग किंवा हायड्रेशन डाएटमुळे चयापचय गतिमान होतो, विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील चरबी जाळण्यास…
शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. मात्र अतिप्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला जास्त पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला काय तोटे होतात, याबद्दल सांगणार आहोत.
पावसाळ्यात आजूबाजूचे वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला तहान लागत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शरीराला पाण्याची गरज नाही. अशा काही हेल्दी ड्रिंक्स बद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला…
घाणेरडे पाणी शरीरात पोहोचले तर संसर्गापासून ते अनेक गंभीर आजार होऊ शकतात. दुसरीकडे, याच्या सेवनाने संसर्ग, पोटदुखी, किडनी स्टोन असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, ओटीपोटात दुखणे, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरासाठी पाणी जितके आवश्यक आहे, तितकेच पाणी पिण्याची योग्य…