पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला सुद्धा वारंवार लघवीला जाण्याची सवय असेल तर या सवयीकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
दिवसभरात ३ लिटर पेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सांधेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
इंदूरमध्ये दुषित पाण्याच्या प्रकरणामध्ये तब्बल 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वात स्वच्छ मानल्या जाणाऱ्या इंदूर शहराचे वास्तव समोर आले आहे.
तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानले जाते. तांब्यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असल्याने ते आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. हवामानात जसजसा बदल होऊ लागतो तसतसा याचा परिणाम आपल्या…
पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे शरीरात अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीर डिहायड्रेट होऊन शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणारे गंभीर बदल कोणते.
शरीराला हेल्दी राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही कायमच हायड्रेट आणि फ्रेश राहाल. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणत्या अवयवांमध्ये वेदना होतात.
आंबट फळांचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि आतड्यांमध्ये विषारी वायू तयार होतात. जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नये.
पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते, विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या शरीरातील तीन दोषानुसार पाण्याचे सेवन कधी करावे.
सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे ही एक आरोग्यदायी सवय आहे. डॉक्टर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करण्याचा सल्ला देतात. पण सकाळी जास्त पाणी पिल्याने किडनीवर दबाव येऊ शकतो. सकाळी किती पाणी प्यावे…
शरीर कायम हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. वयाच्या ६० व्या वर्षीसुद्धा हेल्दी आणि तरुण दिसण्यासाठी पाणी पिण्याचे हे नियमित फॉलो करावे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
आम्ल्पित्त, ॲसिडीटी यांसारख्या समस्यांमुळे छातीत जळजळ आणि पोट फुगण्याच्या समस्या निर्माण होतात. आता यावर महागड्या गोळ्या किंवा औषध घेण्याची गरज नाही तर पाण्याच्या एका घोटाने तुम्ही हा त्रास छूमंतर करू…
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन करावे. उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीर कायम निरोगी राहते. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.
संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) असं तंत्रज्ञान विकसिकत केलं असून समुद्राचं पाणी फिल्टर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.
आपल्या आरोग्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे, ते आपल्या शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवते. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर राहतात. कधीकधी जास्त…
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीर स्वच्छ राहून किडनीचे आरोग्य सुधारते. उपाशी पोटी पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती.
RO पाणी सतत प्यायल्याने शरीरातील आवश्यक खनिजे कमी होतात, ज्यामुळे हृदयविकार, रक्तदाब आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. WHO नेही RO पाण्याच्या अतिवापराबाबत इशारा दिला आहे.