आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी काळ्या मिठाचे सेवन करावे. उपाशी पोटी काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेली घाण बाहेर पडून जाते.
निरोगी शरीरासाठी, निरोगी पचनसंस्था असणे खूप महत्वाचे आहे. वाईट सवयींमुळे आतड्यांमध्ये घाण साचू लागते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पोटफुगी यासारख्या समस्या उद्भवतात. पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, आजपासूनच या सवयी बदलल्या…
सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे केळी. केळी खाल्यामुळे आरोग्य सुधारते. यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-रेडिकल, ऑक्सीडेटिव गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे नियमित सकाळच्या नाश्त्यात दोन केळी खावीत. केळी खाल्यामुळे आतड्यांच्या हालचाली सुलभ होतात.…
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन करावे. उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीर कायम निरोगी राहते. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.
निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील प्रत्येक पेशींना आणि अवयवांना असंख्य फायदे होतात. चला तर जाणून घेऊया नियमित किती लिटर पाणी प्यावे? पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
भारतात तुळशीच्या लग्नानंतर थंडी चालू होते आणि हिवाळ्याला लग्न आणि पार्ट्यांचा हंगाम म्हटले जाते कारण तो उत्सवाचा हंगाम बनवला गेला आहे. अशा परिस्थितीत लोक खूप तेलकट, तळलेले आणि मसालेदार अन्न…
पचनक्रिया बिघडल्यानंतर हळूहळू आतड्यांचे आरोग्य सुद्धा बिघडू लागते. बिघडलेले आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात कोथिंबिरीच्या दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल आणि शरीर साफ राहील.
भारतीयांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या ५६% भारतीय कुटुंबांमध्ये पचनाच्या आरोग्याविषयीच्या समस्या(Digestion Problem) असल्याचे आशीर्वाद आटा वुइथ मल्टिग्रेन्सतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.जागतिक पाचक आरोग्य दिन २०२१…