Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील साखरेची पातळी थोडी जरी वाढली तरी ओढवू शकतो हार्ट अटॅकचा धोका; वेळीच सावध व्हा आणि बचावासाठी या 6 गोष्टी लक्षात ठेवा

हृदयविकाराचा झटका आजकाल बराच सामान्य झाला असून आतापर्यंत अनेकांनी यात आपला जीव गमावला आहे. अशात तुम्हाला माहिती आहे का? आपल्या रक्तातील साखर थोडीशी जरी वाढली तरी याचा आपल्या हृदयावर वाईट परिणाम होत असतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2025 | 08:15 PM
रक्तातील साखरेची पातळी थोडी जरी वाढली तरी ओढवू शकतो हार्ट अटॅकचा धोका; वेळीच सावध व्हा आणि बचावासाठी या 6 गोष्टी लक्षात ठेवा

रक्तातील साखरेची पातळी थोडी जरी वाढली तरी ओढवू शकतो हार्ट अटॅकचा धोका; वेळीच सावध व्हा आणि बचावासाठी या 6 गोष्टी लक्षात ठेवा

Follow Us
Close
Follow Us:

मधुमेह हा एक भयंकर आजार असून वृद्धांमध्येच काय तर लहान मुलांमध्येही हा आजार आता झपाट्याने वाढू लागला आहे. या आजारात शरीराच्या अनेक भागांवर, विशेषतः हृदयावर परिणाम होतो. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. शरीरात पुरेसे इन्शुलिन तयार होत नाही किंवा शरीर तयार झालेल्या इन्शुलिनचा योग्य प्रकारे वापर करत नाही. मधुमेह रुग्णांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. शरीरात जरा जरी साखरेचे प्रमाण वाढले तर त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे शकते. यातीलच एक म्हणजे हृदयविकाराचा झटका!

रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात

आजकाल अनेकांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. हृदयाला नीट रक्तपुरवठा मिळाला नाही किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की ही आरोग्य समस्या निर्माण होतो. एकदा का तुम्हाला हा झटका आला तर यातून तुमचा जीव वाचणे फार कठीण आहे. अनेकांचा यात जागीच मृत्यू झाला आहे अशात वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन यापासून दूर राहिलेलेच बरे… मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी जास्त असतो. आज आपण या लेखात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणकोणती पाऊले उचलणे गरजेचे आणि फायद्याचे ठरते ते जाणून घेणार आहोत.

रक्तातील साखरेचे प्रमाण कसे नुकसान करते?

रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्यास रक्तवाहिन्यांच्या भिंती कडक होऊ लागतात ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो. यामुळे हृदयाला योग्य प्रमाणात रक्त मिळत नाही ज्यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता वाढते. याशिवाय शरीरात जर चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होत असेल तर आणि वाईट कोलेस्ट्रॉल जर वेगाने वाढत असेल तर याचा रक्तवाहिन्यांवर चुकीचा परिणाम होतो, यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या लयीवर परिणाम होऊन आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज देखील निर्माण करू शकते.

हृदयविकाराचा धोका कसा कमी करायचा?

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
शरीरातल्या साखरेचे प्रमाण वेळोवेळी चेक करत जा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध किंवा इन्सुलिन घ्या. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जसे की हिरव्या भाज्या, डाळी आणि धान्य यांचे सेवन करा.

बाहेरचे अन्न टाळा
तळलेले, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा अथवा कमी प्रमाणात यांचे सेवन करा. यासहच आपल्या आहारात मिठाचे प्रमाण जरा कमी करा. ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थहृदयासाठी फायदेशीर असतात त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात अशा पदार्थांचे सेवन करायला सुरुवात करा.

नियमित व्यायाम करा
व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा असतो. दररोज न चुकता अर्धा तास व्यायाम करत चला. तुम्ही योगासने देखील करून शकता, यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि मनावरील ताणही कमी होतो. वजन नियंत्रित नसल्यास लठ्ठपणाची समस्या जाणवते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा
तुम्हाला धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असेल तर वेळीच यापासून दूर रहा , हे तुमच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

ताण कमी करा
ध्यान किंवा योगा करून शरीराचा आणि मनाचा ताण कमी केला जाऊ शकतो. दररोज किम ७-८ तास झोप घ्या.

नियमित हृदय तपासणी करा.
मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा ईसीजी, कोलेस्टेरॉल आणि हृदयाच्या फंक्शनच्या टेस्टिंग्स करायलाच हव्यात. असे केल्याने आपल्या हार्टची वेळोवेळची स्थितीची आपल्याला माहिती मिळते.

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

FAQs (संबंधित प्रश्न)

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे काय आहेत?
धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे काय आहेत?
छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ आणि उलट्या, डोकेदुखी आणि चक्कर येणे, अस्वस्थता आणि भीती.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Even a slight increase in blood sugar levels can lead to a heart attack for prevention remember these 6 things lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • heart attack awareness
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

800000000 लोकांची किडनी झालीये खराब…. शरीर ओरडून ओरडून देत असते ‘हे’ संकेत, वेळीच नाही ओळखले तर मृत्यू अटळ!
1

800000000 लोकांची किडनी झालीये खराब…. शरीर ओरडून ओरडून देत असते ‘हे’ संकेत, वेळीच नाही ओळखले तर मृत्यू अटळ!

Constipation Remedies: 3 दिवसात छुमंतर होईल बद्धकोष्ठता, सडलेला मल निघेल बाहेर; न्यूट्रिशनिस्टने सांगितला सोपा उपाय
2

Constipation Remedies: 3 दिवसात छुमंतर होईल बद्धकोष्ठता, सडलेला मल निघेल बाहेर; न्यूट्रिशनिस्टने सांगितला सोपा उपाय

फक्त सुगंधच नाही तर औषधी वनस्पतींचा खजिना आहे देसी गुलाब, पचनापासून मायग्रेनपर्यंतच्या अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय
3

फक्त सुगंधच नाही तर औषधी वनस्पतींचा खजिना आहे देसी गुलाब, पचनापासून मायग्रेनपर्यंतच्या अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय

बाल्कनी नेहमीच फुलांनी राहील भरलेली! वर्षाच्या बाराही महिने ताजेतवानी राहतात ‘ही’ फुलांची रोप
4

बाल्कनी नेहमीच फुलांनी राहील भरलेली! वर्षाच्या बाराही महिने ताजेतवानी राहतात ‘ही’ फुलांची रोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.