वयाच्या चाळिशीनंतर हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घेणे आवश्यक…
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही दिवस शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांमध्ये हृदय रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीतील घटक हे या आजारांचे प्रमुख कारण मानले जातात. याउलट, सातत्याने पाळलेल्या योग्य जीवनशैलीच्या सवयी या आजारांना टाळण्यास मदत करते.
मेटाबॉलिक आजार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी हृदयविकार हा वृद्धापकाळाशी संबंधित मानला जात होता, मात्र आता तो 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही आढळत आहे.
सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक महिलांमध्ये आर्थिक ताण, अपुरी झोप आणि सामाजिक तणाव हेही हृदयविकारासाठी महत्त्वाचे जोखीम घटक ठरत आहेत.
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे सुद्धा आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी दिसून येतात ही लक्षणे.
Heart Attack Signs : हार्ट अटक एक अशी आरोग्य समस्या आहे ज्यात आपला जीव जाण्याचाही धोका असतो. शरीर आपल्याला काही तास आधी काही संकेत देत असतो जे वेळीच ओळखताच तुम्ही…
वाढती थंडी आणि भीषण प्रदूषण यामुळे दिल्लीत आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्वसनाचे आजार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका दिवसेंदिवस वाढत असून याचा सर्वाधिक फटका मुले, गर्भवती महिला आणि…
Heart Attack News: भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि आहारातील चुका कशा प्रकारे तुमच्या हृदयाला धोक्यात टाकत आहेत? लक्षणे आणि बचावाचे उपाय वाचा सविस्तर.
जेवल्यानंतर अनेकांना विड्याची पाने आणि त्यात सुपारी, तंबाखू मिक्स करून खाण्याची सवय असते. काही दिवसभरात एकदाच पान खातात तर काहींना दिवसभरात सतत पान खाण्याची सवय असते. विड्याची पाने खाल्ल्यास पचनक्रिया…
लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की वाइन पिणे त्यांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट. डॉक्टरांचा असा सल्ला आहे, कोणत्याही स्वरूपात मद्यपान करत नाहीत त्यांनी कधीही सुरुवात करू नये, काय आहे…
हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी २० पैशांच्या गोळीचे सेवन करावे. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे कोणत्याही क्षणी उच्च रक्तदाब वाढून हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.
अनेकांना आपण हेल्दी जेवतोय असंच वाटतं. पण आपल्या आहारात असे काही पदार्थ आहेत, जे हृदयाला त्रासदायक ठरतात. केवळ हृदयच नाही तर तुमच्या शरीराचा ढाचा पूर्ण संपवतात, जाणून घ्या
शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचे स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यास रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते.
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये तीव्र वेदना नसली तरी शरीर काही सूक्ष्म इशारे देते, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. छातीत जडपणा, थकवा किंवा अपचन जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक हृदय दिन २०२५ साठी एक विशेष थीम निश्चित करण्यात आली आहे. या थीमचा अर्थ "हृदयाचे ठोके कधीही चुकवू नका" असा आहे.
हार्ट अटॅकनंतरचे पहिले ९० दिवस हृदयाच्या पूर्ण रिकव्हरीसाठी निर्णायक असतात. या काळात नियमित फॉलो-अप, योग्य आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनशैलीत बदल हृदयासाठी मोलाचे ठरतात.
हाई ब्लड प्रेशर ही धावपळीच्या जीवनशैलीमुळे होणारी साइलेंट किलर आहे, जी हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनी खराब होण्याचा धोका वाढवते. संतुलित आहार, प्राणायाम, स्प्राउट्स, हिरव्या भाज्या आणि फळांचे नियमित सेवन करून…