Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 1 गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास, वर्षानुवर्ष टिकेल प्रेम; गौर गोपालदास यांनी सांगितले दीर्घकाळ नात्याचे रहस्य

कालपर्यंत जो माणूस तुमचे सर्वस्व होता, तो आता इतके दोष दाखवू लागला आहे की त्याच्यासोबत राहणेही कठीण झाले आहे यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे, असंच होतं ना नात्यात? कसं टिकवाल नातं

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 09, 2025 | 02:57 PM
नात्यात कोणती गोष्ट महत्त्वाची गौर गोपालदास यांनी दिला सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

नात्यात कोणती गोष्ट महत्त्वाची गौर गोपालदास यांनी दिला सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा जेव्हा दोन अनोळखी व्यक्ती संपर्कात येतात आणि एकमेकांकडे आकर्षित होतात तेव्हा त्यांना प्रथम त्या व्यक्तीचा चांगुलपणा लक्षात येतो. ते त्याच्या गुणांनी इतके प्रभावित होतात की त्यांना त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा असतो. पण कधीकधी काही वर्षांनी अशा नात्यांमध्येही एक वळण येते आणि दोघांचेही मार्ग वेगळे होतात. 

यामागे एक छोटेसे कारण असते, जे वेळीच नियंत्रित केले नाही तर ते खूप मोठे रूप धारण करते. गौर गोपालदास यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितले होते आणि जर नाते जास्त काळ टिकायचे असेल तर काय करावे हे स्पष्ट केले होते, तुम्हालाही तुमचं नातं दीर्घकाळ टिकावं वाटत असेल तर त्यासाठी काय करावे जाणून घ्या (फोटो सौजन्य – Instagram/iStock) 

दीर्घकाळानंतर दिसतात चुका 

जोडीदाराला समजून घ्या

गुरु गोपाल दास म्हणतात की जेव्हा आपण एखाद्याच्या जवळ असतो आणि त्याच्यासोबत बराच काळ असतो तेव्हा आपण त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीकडे अधिक खोलवर पाहण्यास सुरुवात करतो. दीर्घकाळ एकत्र असल्यावर अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चुका दिसायला सुरूवात होते आणि मग भांडणं अधिकाधिक वाढत जातात. कारण आपण संवाद साधायच्याऐवजी आणि आपल्या जोडीदाराचं ऐकून घेण्याआधीच त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात करतो. 

गौर गोपाल दास यांनी पुढे स्पष्ट केले की आपण जितके जास्त इतरांच्या कमतरता किंवा चुकांवर लक्ष केंद्रित करू लागतो तितकेच आपल्याला त्या व्यक्तीबाबत नापसंती वाढू लागते. जर तुमचे एखाद्याशी जवळचे नाते असेल तर त्यांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करायला शिका, जेणेकरून आपलं नातं टिकायला अधिक मदत मिळेल

असा करा सामना

आपला मुद्दा पुढे नेत गोपाल दास म्हणाले की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणाऱ्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष करू शकत नसाल तर त्याचा सामना करा. त्याच्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा. ही पद्धत पुन्हा एकदा तुमच्या मनात आणि तुमच्या नातेसंबंधातल्या गोष्टी निश्चित करण्यास सुरुवात करेल. यामुळे तुमच्या मनातील राग कमी होऊन समोरच्या व्यक्तीचे दोष स्वीकारायला मदत करेल

Relationship Tips: लग्नापूर्वी जोडीदारासह बोलून घ्या 4 गोष्टी, तरच टिकू शकतं नातं

बोलणे गरजेचे 

एकमेकांशी बोलून संवाद साधणे गरजेचे

गुरु गोपाल दास यांनी सांगितलेले १००% खरे आहे. पण, जेव्हा पती-पत्नीमधील नात्याचा विचार केला जातो तेव्हा प्रत्येक वेळी गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशा परिस्थितीत, या परिस्थितीला तोंड देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोलणे. 

संवाद ही नात्याची गुरुकिल्ली आहे, जी सर्वात मोठ्या समस्या देखील सोडवू शकते. त्यामुळे कोणतंही भांडण असेल तर अर्धवट सोडू नका. त्यावर बोला, तोडगा काढा, मार्ग काढा, तरच नातं टिकू शकेल. एकमेकांशी भांडलात तरीही त्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे. बोललाच नाहीत तर नातं टिकणं अत्यंत कठीण आहे. कारण कोणत्याही भांडणातून संवादाशिवाय मार्ग निघूच शकत नाही 

Silent Manipulation: गप्प राहून पार्टनर कंट्रोल करतोय नातं? कदाचित असू शकते सायलंट मॅनिप्युलेशन, म्हणजे नक्की काय

काय म्हणतात गौर गोपालदास 

Web Title: Gaur gopal das relationship tips suggesting to ignore faults to be more loved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • love life
  • relationship
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र
1

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध
2

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’
3

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’

का साजरा केला जातो National Girlfriend Day? ‘हे’ आहे यामागील रोमँटिक कनेक्शन
4

का साजरा केला जातो National Girlfriend Day? ‘हे’ आहे यामागील रोमँटिक कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.