Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनात कुणी घर करून गेलंय? तर गप्प बसू नका! ‘हे’ घ्या टिप्स अन् सांगून टाका भावना

एखाद्याबद्दल मनात भावना असतील तर त्या योग्य पद्धतीने, सच्चेपणाने आणि संवादातून व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. समोरच्याचा सन्मान राखून, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या तर नातं विश्वासाचं होतं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कोणीतरी दिसतं, मनात हलकासा स्पर्श होतो, आणि नकळत हृदयाचा ठोका चुकतो. त्याच्याशी बोलावं, मनातलं सगळं सांगावं असं वाटायला लागतं. अशा वेळी मनातील भावना योग्य शब्दांत, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणं फार महत्त्वाचं असतं. यासाठी सर्वात आधी गरज असते ती संवादाची. तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार बघत असाल, भेटू इच्छित असाल, तर आधी संवाद सुरू करणं आवश्यक आहे. कोणत्याही नात्याची सुरुवात ही संवादातूनच होते. साध्या शुभेच्छांपासून सुरुवात करून हळूहळू ओळख वाढवता येते.

अरे देवा! इथेही पुरुषांचाच फायदा, लग्न करणे ठरतेय फायदेशीर, बायको आल्यामुळे वाढते आयुष्य; अभ्यासात अजब खुलासा

संवाद करताना समोरच्याचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला लक्ष देऊन ऐका. कुठलाही विनोद किंवा टिप्पणी त्यांच्या भावना दुखावणारी नसावी. एकमेकांना समजून घेण्यासाठी संवादात मोकळेपण असावा. हलकंफुलकं हसू-मस्करी केल्याने जडपणा कमी होतो आणि दोघंही सहज जोडले जातात.

अनेक वेळा आपण ‘तो आधी बोलेल, मग मी’ या विचारात राहतो. पण त्यामुळे संधी निसटते. जर खरंच कुणीतरी मनात घर करून बसलं असेल, तर आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं असतं. समोरच्याच्या स्वभावाचा अंदाज घेत, योग्य वेळी, शांतपणे आणि सच्चेपणाने सांगितलेलं मनातलं, जास्त पोहोचतं. त्यासाठी आधी नातं संवादाच्या पलीकडे जाऊन विश्वासाचं व्हायला हवं.

कळव्याची मफतलाल कॉलनी! त्या रानात असतं तीच अस्तित्व; गाठोडं घेऊन येते अन्…

कधी कधी आपण इम्प्रेस करण्याच्या नादात आपली ओळखच बदलतो. पण हे फार काळ टिकत नाही. जसं तुम्ही आहात, तसंच समोरच्याला दिसू द्या. त्यानेच विश्वास आणि मैत्रीचं नातं बळकट होतं. तसेच, समोरच्याच्या आवडीनिवडी समजून घेणं गरजेचं आहे. काही वेळा आपण भेटण्यासाठी निवडलेली जागा, समोरच्याच्या स्वभावाला न पटणारी ठरते. म्हणूनच एकमेकांबद्दल जाणून घेणं आणि त्याला जाणीवपूर्वक समजून घेणं महत्त्वाचं. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की, भावना व्यक्त करायच्या असतील, तर त्या सच्च्या असाव्यात. आदर, संयम आणि स्वच्छ हेतूने व्यक्त केलेल्या भावना हृदयात नक्की पोहोचतात. आणि त्यातूनच खरं नातं आकार घेतं.

Web Title: How to propose and share our feelings with our love one

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • relationship advice

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.