Toxic Relationship असे असते ज्यामध्ये प्रेमापेक्षा ताण, संशय आणि भावनिक थकवा जास्त जाणवतो. अशा नात्यात मानसिक शांतता व्यक्ती गमावते. म्हणूनच टॉक्झिक नात्यातून वेळेवर बाहेर पडणे अत्यंत महत्वाचे आहे.
घरगुती हिंसाचार किंवा हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणांमध्ये, आरोप अनेकदा गंभीर असतात, म्हणून फोन कॉल रेकॉर्ड, चॅट, ईमेल, फोटो किंवा इतर कागदपत्रे यासारखे ठोस पुरावे गोळा करण्यास सुरूवात करा,
आपल्या समाजात कौमार्याबाबत बोलणे जास्तकरून टाळले जाते. त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. असाच एक प्रश्न म्हणजे तुम्ही तुमचे कौमार्य कोणत्या वयात गमावले पाहिजे?
अनेकदा नातं बिघडत असेल तर लोक म्हणतात की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर नातेसंबंध सुधारू लागतात. यात किती तथ्य आहे आणि याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात? याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेऊया
काही जोडपी आता LAT - लिव्हिंग अपार्ट टुगेदर ही पद्धत स्वीकारत आहेत. LAT आता शहरी आणि तरुण जोडप्यांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. नक्की काय आहे हा ट्रेंड? वाचा
केवळ एकत्र राहणं म्हणजे नातं नाही, एकमेकांन समजून घेणं, ऐकून घेणं आणि भावना समजणंही महत्त्वाचं आहे. पण नात्यात तुमचा जोडीदार केवळ हं, हा, बघू असं म्हणत असेल तर…वेळीच घ्या जाणून
अनेक वर्ष तुम्ही एकत्र आहात. पण रूटीन जगण्याचा कंटाळा आलाय आणि तुमचा वा तुमची जोडीदार जर तुम्हाला कंटाळली आहे अथवा वेळ देत नाहीये वाटत असेल तर रोमान्स टिकविण्यासाठी हा लेख…
नात्यात थोडं-थोडं भांडण होणं सामान्य गोष्ट आहे. पण जर बायको सारखीच रागावत असेल, तर तो विषय थोडा गंभीर होतो. याचा अर्थ असा नाही की नात्यात प्रेम संपलंय. उलट, आता नात्याला…
आजच्या तरुणांमध्ये नॅनोशिप ही रिलेशनशिपची नवी संकल्पना लोकप्रिय होत आहे, जी कमिटमेंट आणि भावनिक गुंतवणुकीपासून मुक्त असते. डिजिटल युगात होणाऱ्या वेगवान ओळखी आणि खुले विचार ही यामागची प्रमुख कारणं आहेत.
काही लोक नातेसंबंधांवर नियंत्रण ठेवू इच्छितात. ते त्यांच्या जोडीदाराला सायलंटली मॅनिप्युलेट करतात. ज्यामुळे नात्यात व्यक्ती त्यांच्या विचाराने चालते आणि आत्मविश्वास गमावते, म्हणजे नक्की काय?
जुन्या काळापासून सासू-सूनेची जोडी फार लोकप्रिय आहे आणि याचबरोबर प्रसिद्ध आहेत ते त्यांच्यात उडणारे खटके. सासू-सून असली की त्यांच्यात वाद हा होणारच हे जणू एक समीकरणच बनले आहे. कुटुंब कितीही…
एखाद्याबद्दल मनात भावना असतील तर त्या योग्य पद्धतीने, सच्चेपणाने आणि संवादातून व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. समोरच्याचा सन्मान राखून, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या तर नातं विश्वासाचं होतं.
लग्नानंतर तुमच्या सासरच्या घरातील वातावरण तुमच्या आईवडिलांच्या घरासारखे अजिबात नसते, त्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या घरातील सर्वांशी जुळवून घेणे कठीण होऊ शकते, परंतु काही खास गोष्टींकडे लक्ष द्या.
लग्नापूर्वी केवळ प्रेम किंवा रूप न पाहता जोडीदाराचा स्वभाव, सन्मान, जबाबदारीची जाणीव आणि आर्थिक शिस्त तपासणे अत्यंत गरजेचे आहे. चांगला संसार टिकवण्यासाठी विचारपूर्वक निर्णय महत्त्वाचा ठरतो.
‘Sleep Divorce’ म्हणजे केवळ झोपेच्या वेळेस एकमेकांना स्पेस देऊन नात्यातील तणाव कमी करण्याची एक सकारात्मक पद्धत आहे. यामुळे वैयक्तिक शांतता टिकते आणि नात्यातील भावनिक गुंतवणूक अधिक मजबूत होते.
संशोधनानुसार विवाहित लोकांना डिमेंशिया होण्याचा धोका अविवाहितांपेक्षा अधिक असतो, कारण विवाहानंतर सामाजिक सहभाग कमी होतो व मानसिक ताण वाढतो. डिमेंशिया टाळण्यासाठी मानसिक सक्रियता, व्यायाम व संतुलित जीवनशैली आवश्यक आहे.