15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी
15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) आहे. या दिवशी, 1947 मध्ये भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाला आणि म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि स्वतंत्र मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण केले जाते. यासहच या दिवशी अनेकांच्या घरी चांगल्या जेवणाची मेजवानी ठेवली जाते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एका खास पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.
शेव बर्फी हा एक अप्रतिम आणि अनोखा गोड पदार्थ आहे, जो बारीक पिवळी शेव आणि मावा यांच्या सुंदर संगमाने तयार होतो. ही मिठाई खास करून दिवाळी, होळी किंवा खास समारंभांमध्ये बनवली जाते. शेवेचा हलकासा कुरकुरीत टेक्स्चर आणि बर्फीची मऊ, गोड चव यामुळे हा पदार्थ खाल्ल्यावर तोंडात अप्रतिम स्वाद पसरतो. घरच्या घरी सेव बर्फी बनवणे सोपे असून कमी वेळात तयार करता येते. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
शेव बर्फी किती दिवस ताजी राहते?
ही बर्फी हवाबंद डब्यात ठेवली तर ३-४ दिवस ताजी राहते.
शेव बर्फी पारंपरिक पदार्थ आहे का?
होय, शेव बर्फी सिंधी लोकांची फेमस आणि पारंपरिक डिश आहे.