Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2025: आयुर्वेदाच्या दृष्टीने नवरात्रीचं महत्व काय ?

नवरात्र म्हणजे फक्त दांडिया, व्रत वैकल्य, देवीची आराधना एवढंच नव्हे तर या नवरात्रीचं आयुर्वेदात देखील मोठं महत्व आहे, कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 22, 2025 | 03:29 PM
Shardiya Navratri 2025: आयुर्वेदाच्या दृष्टीने नवरात्रीचं महत्व काय ?
Follow Us
Close
Follow Us:
  • नवरात्रीत उपवास का करतात ?
  • नवरात्रीत दांडियाला महत्व का दिलं जातं ?
  • आयुर्वेदाच्या दृष्टीने नवरात्रीचं महत्व काय ?

भारत हा देश असा आहे कि जिथे सणांची काही कमी नाही. हिंदू धर्म आणि एकंदरीतच भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारलेली आहे. नवरात्र म्हणजे फक्त दांडिया, व्रत वैकल्य, देवीची आराधना एवढंच नव्हे तर या नवरात्रीचं आयुर्वेदात देखील मोठं महत्व आहे, कसं ते जाणून घेऊयात.

शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झालेली आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, या दिवसात देवीची आराधन केली जाते. नऊ दिवस काही जण कडक उपवास देखील करतात. मात्र नवरात्रीचं महत्व फक्त एवढंच नाही. आयुर्वेदात नवरात्रीचं महत्व नेमकं काय आहे हे डॉ. नेहा जोशी यांनी सांगितलं आहे. नवरात्रीचा जो काळ आहे त्याला आयुर्वेदात ऋतुसंधिकाळ असं म्हणतात. वर्षाऋतूनंतर शरद ऋतूकडे जाणारा हा काळ असतो. या दिवसात मोठ्या प्रमाणात आजारांना आमंत्रण मिळतं. या दिवसात व्हायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. तसंच हवामानात बदल झाल्यामुळे देखील त्वचेचे विकार या दिवसात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते. या दिवसात पित्तप्रवृती वाढते. अनेकांना पित्ताचा आजार होतो त्यामुळे यावर उपाय काय तर उपवास.

Shardiya Navratri: नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा

आरती, दांडिया आणि उपवासाचं शास्त्रीय कारण काय ?

ऋतूबदलामुळे शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पित्ताचा त्रास वाढू नये यासाठी आणि शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी केला जातो तो उपवास. शरीराबरोबरच मनाची शुद्धी व्हावी यासाठी देवीची आरती केली जाते. नवरात्र आणि दांडिया हे एक घट्ट समीकरण आहे. नवरात्रीतील दांडिया म्हणजे फक्च खेळ नाही तर हा एका अर्थी शरीराचा होणारा व्यायाम आहे. यामुळे आपली पचनसंस्था देखील सुधारते.

प्रत्येक ऋतूनुसार येणाऱ्या सण उत्सावाला काही ना काही शास्त्रीय कारणं देखील आहेत. जर आपण प्रत्येक ऋतूनुसार येणारे सणवार आणि त्यानुसार आाहार घेतला तर शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे आयुर्वेदात नवरात्रीत निरोगी शरीरासाठी संतुलित आहार आणि उपवास महत्वाचा मानला जातो.

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिऱ्याचा हलवा, नोट करून घ्या रेसिपी

Web Title: Shardiya navratri 2025 what is the importance of navratri from the perspective of ayurveda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • brekfast
  • Diet Plan
  • Navratri 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.