Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी २० मिनिटं चालणे आवश्यक आहे. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या जेवणानंतर चालण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2025 | 08:54 AM
शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा 'ही' सवय

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा 'ही' सवय

Follow Us
Close
Follow Us:

कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शरीराची खूप जास्त काळजी घेतली जाते. पोषक आहार, व्यायाम, ध्यान, पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यात केलेल्या छोट्या मोठ्या चुका संपूर्ण आरोग्य बिघडून जातात. त्यातील अत्यंत धोकादायक सवय म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे किंवा जेवणानंतर लगेच झोपणे. आपल्यातील अनेकांना जेवल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असते. यामुळे पोट भरलेले राहते, पण आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नये.(फोटो सौजन्य – istock)

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा

जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी २० मिनिटं चालणे आवश्यक आहे. चालल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. यामुळे वजन सहज कमी होते. याशिवाय शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. जेवल्यानंतर नियमित २० मिनिटं चालल्यास तुम्हाला कधीच औषधं, सप्लिमेंट्स खाण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर नियमित चालल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

जेवणानंतर नियमित चालण्याचे फायदे:

मधुमेह:

रक्तात वाढलेली साखर नियमित ठेवण्यासाठी आहारात कमी गोड पदार्थांचे सेवन केले जाते. रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे जेवणानंतर नियमित चालल्यास मधुमेहाचा धोका २० टक्क्यांनी कमी होऊन जातो. याशिवाय आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून शरीराची सुटका होते. मधुमेह झाल्यानंतर चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे.

पचनक्रिया सुधारते:

रोजच्या आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते,ज्यामुळे ऍसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच जेवणानंतर नियमित २० मिनिटं चालल्यास खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.

एका स्माईलने आरोग्यही सुधारते! एक नाही अनेक फायदे, हसत चला!

वजन कमी होते:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास व्यायाम करतात. तसेच कमी अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे शरीरावर वाढलेले वजन कमी होण्याऐवजी शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. शरीरात अशक्तपणा वाढून खूप जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे जेवणानंतर नियमित २० मिनिटं चालल्यास शरीराचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. याशिवाय महिनाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

FAQs (संबंधित प्रश्न)

जेवणानंतर टाळण्यासारख्या गोष्टी:

जेवणानंतर लगेच झोपल्याने अन्न पचायला जड जाते आणि गॅस, ऍसिडिटी जेवणानंतर लगेच जड व्यायाम केल्याने पचनक्रियेवर ताण येतो आणि अपचन होऊ शकते.वजनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

जेवणानंतर करण्यासारख्या चांगल्या सवयी:

जेवणानंतर थोडे चालल्याने अन्न पचण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने पचनास मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Sugar will remain under control forever follow this habit after meals the body will be protected from serious diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Weight loss

संबंधित बातम्या

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
1

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
2

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
3

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
4

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.