हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. हा विषाणू फुफ्फुसांमधून रक्तप्रवाहाद्वारे हाडांमध्ये पोहचतो. ज्याच्या परिणामामुळे शरीरातील हाडे निकामी होतात आणि वेदना वाढून आरोग्य बिघडते.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात तिखट, तेलकट, लाल मांस इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.
शरीरातील अवयवांची क्षमता कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी खूप फायदेशीर ठरते.
Tea- Biscuits Eating Habits causes Health Issues: अनेकजण सकाळच्या नाश्त्याऐवजी चहा-बिस्किटांवर दिवसाची सुरुवात करतात, जी सवय दीर्घकाळात आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा चुकीच्या आहारामुळे वजन वाढ, रक्तातील साखरेची अस्थिरता आणि…
Health Tips For Men After 40: ४० वर्षांनंतर पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढू लागतो, त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि…
Dehydration Early Symptoms: वाढत्या तापमानामुळे घामाद्वारे शरीरातील द्रवपदार्थ कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो, ज्याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. मात्र शरीर देत असलेली सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच काळजी घेतल्यास गंभीर आरोग्य…
सिगारेट, व्हेपिंग किंवा निकोटीनयुक्त इतर कोणतेही पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढणे तर काहीवेळा रक्त वाहिन्यांसंबंधित आजार सुद्धा होऊ शकतात. जाणून घ्या…
गर्भाशयात झालेले फायब्रॉइड्सच्या गाठी कायमच कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार केल्यास गाठी आपोआप फुटून जातील आणि त्रासापासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया फायब्रॉइड्सच्या गाठी का होतात.
Voice Change Warning Signs: अचानक आवाज बदलणे हे केवळ घशाच्या समस्येचे संकेत नसून गंभीर आजारांची देखील लक्षणे असू शकतात, त्यामुळे वेळेत तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जागतिक स्तरावर ५० वर्षांवरील सुमारे सातपैकी एका पुरुषाला आयुष्यात कधीतरी ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
जन्म झाल्यानंतर नवजात बालकांना कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. कावीळ झाल्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर पिवळे पडते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
लो बीपीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी गूळ आणि हिंगाचे एकत्र सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि कमी झाला रक्तदाब वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
अपचन, शरीरात साचून राहिलेले विषारी घटक इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तोंडात अल्सर येतात. तोंडात आलेले अल्सर दोन आठवड्याच्या आतमध्ये बरे न झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
तरुण वयात हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय एक ग्लासभर दुधात हळद, दालचिनी पावडर आणि सुंठ पावडर एकत्र मिक्स करून प्यायल्यास हाडांची झीज भरून…
चहा कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे १० दिवस चहा कॉफी पूर्णपणे बंद केल्यास अपचन आणि झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. जाणून घेऊया चहा…
Thyroid Early Symptoms: थायरॉईडसारखा आजार शरीरात हळूहळू परिणाम करतो आणि त्याची लक्षणे सुरुवातीला सामान्य वाटू शकतात. थायरॉईड असल्यास शरीरात कोणती महत्त्वाची लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर प्रत्येकाला थंड पाणी पिण्याची सवय असते. थंड पाणी प्यायल्याशिवाय तहानच भागत नाही. पण थंडगार पाणी प्यायल्यामुळे शरीराला तात्पुरता थंडावा मिळतो पण आरोग्यावर त्याचे गंभीर…
वारंवार गरम केला भात खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये शरीरास घातक ठरणारे विषाणू आढळून येतात. चला तर जाणून घेऊया सतत गरम केला भात खाल्ल्याने उद्भवणाऱ्या समस्या.
आयुष्मान योजनेचे लाभ सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्येही घेता येतात. पण या योजनेची व्याप्ती अत्यंत विस्तृत असली, तरीही यामध्ये काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत; या मर्यादांमध्ये…
भारतीय जेवणाच्या ताटात कायमच भात असतोच. भाताशिवाय जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर ताट अपूर्णच वाटते. नेहमीच चपाती भाजी किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही…