आयुष्मान योजनेचे लाभ सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्येही घेता येतात. पण या योजनेची व्याप्ती अत्यंत विस्तृत असली, तरीही यामध्ये काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत; या मर्यादांमध्ये…
भारतीय जेवणाच्या ताटात कायमच भात असतोच. भाताशिवाय जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर ताट अपूर्णच वाटते. नेहमीच चपाती भाजी किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही…
वृद्ध रुग्णांमधील हिप फ्रॅक्चर अनेकदा इतर विकृती किंवा सहव्याधींमुळे अधिक गुंतागुंतीचे असतात, ज्यामुळे शस्त्रक्रियेचा धोका वाढतो.या प्रकरणात व्हॅल्गस गुडघा विकृती, तीव्र ऑस्टिओपोरोसिसमुळे प्रक्रिया अधिक आव्हानात्मक होते.
गंभीर परिस्थितीत ल्युपसचा परिणाम मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवरही होऊ शकतो. विशेषतः ल्युपस नेफ्रायटिस म्हणजेच मूत्रपिंडांवर परिणाम झाल्यास उच्च रक्तदाब आणि घोट्यांभोवती सूज अशी लक्षणे दिसू शकतात.
आज जागतिक थॅलेसेमिया दिवस. थॅलेसेमिया हा आयुष्यभर राहणारा रक्तविकार म्हणून प्रमाणावर ओळखला जातो. त्यासाठी नियमित रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्युजन) आणि सततच्या उपचारांची आवश्यकता असते.
वारंवार तुम्हाला सर्दी खोकला किंवा नाकातून पाणी येत असेल तर आहारात थंड पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे सतत सर्दी होते आणि आरोग्य बिघडते.
दरवर्षी जगभरात सगळीकडे ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. थॅलेसेमियाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संघर्षांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा मानला…
प्रवासादरम्यान तुम्हाला अचानक आजारपण आले आणि एखादी medical emergency उद्भवली, तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर उपचारांचा खर्च कोण उचलणार? विमान कंपनी? विमा कंपनी? की…
गोळ्यांचे सेवन कायमच कोमट पाण्यासोबत करावे. थंड किंवा चहा कॉफीसोबत गोळ्या अजिबात खाऊ नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.
महिला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत आरोग्याची योग्य काळजी घेणे फेरब आवश्यक आहे.
रात्री झोपल्यानंतर पायांमध्ये वारंवार गोळे येत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते.
महिलांमध्ये यूटीआयची लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. अन्यथा संसर्ग लघवी मार्गातून किडनीपर्यंत पोहचून संपूर्ण आरोग्याचे नुकसान करू शकतो.
'क्षयरोगमुक्त भारत अभियान' हा १०० दिवसांचा उपक्रम यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे भारताला क्षयरोगापासून मुक्त करण्याचे करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
लघवीच्या रंगात बदल दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. जाणून घेऊया सविस्तर.
वंध्यत्व (Infertility) ही आजच्या काळात एक महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून समोर येत आहे, ज्याचा थेट संबंध बदलत्या जीवनशैली आणि उशिरा पालकत्व स्वीकारण्याच्या प्रवृत्तीशी जोडला जातो.
मेडट्रॉनिक या आरोग्यसेवा तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज भारतात अॅडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजेच एडीबीएस यंत्रणेच्या लाँचची घोषणा केली आहे. समकालीन डीबीएस यंत्रणेमध्ये केलेली सुरुवात आहे.
आहारासोबतच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. नाजूक अवयवांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळेयुरीन इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
मलेरिया आजराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी २५ एप्रिलला जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. गंभीर आजाराबद्दल जागरूक करणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.
दूषित अन्नपदार्थांचे सेवन किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतात. चला तर जाणून घेऊया उलट्या, जुलाबावर घरगुती उपाय.
भारतातील हिमोफिलिया उपचारांचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिक, धोरणकर्ते, रुग्णहितचिंतक आणि हितधारकांना एकत्र आणणारे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून 'इनिशिएटिव्ह ऑन हिमोफिलिया केअर X चे आयोजन