साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते.
महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अंगावरून कायमच पांढरे पाणी जाते. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याची स्थिती खूप जास्त गंभीर होते. त्यामुळे पांढरे पाणी कमी करण्यासाठी हे पदार्थ खावेत.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच जंक फूड खायला खूप जास्त आवडते. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा घरात जेवण बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले…
मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती कारण्यात आली आहे.
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, पोषक घटकांचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला…
रक्ताच्या गाठी झाल्यानंतर पायांमध्ये वेदना किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण हीच लक्षणे गंभीर आजारांचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊया रक्ताच्या गाठी होण्याची कारणे.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात कायमच आवश्यकतेनुसार मीठ टाकले जाते. मिठाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. मिठामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सोडियमची पातळी…
कुसुम मोहिमेद्वारे विशेष लक्ष वंचित आणि दुर्लक्षित गटांवर ठेवले जाईल जसे की उमा विटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर, आश्रम शाळेतील विद्यार्थी शोधून त्यांना उपचार मिळवून देतील.
देशभरात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, वेळेत निदान आणि उपचार मिळणे ही मोठी अडचण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलने स्ट्रोक व्यवस्थापना सुरू केले आहे.
हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा थायरॉईडची लक्षणे दिसू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. अन्यथा लहान मुलांच्या शरीराला हानी पोहचेल.
हर्निया झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने या लक्षणांमध्ये वाढ होते आणि शरीराला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया हर्नियाची लक्षणे.
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला हानी पोहचते. जाणून घ्या रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोल्ड ड्रिंक प्यायला खूप जास्त आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवडीने कोल्ड ड्रिंक प्यायले जाते.अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवल्यानंतर डोळ्यांसमोर येणारी गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक. पण वारंवार कोल्ड…
सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी मेकअप केला जातो तर कधी नख वाढवून त्यावर वेगवेगळ्या डिझाईनचे नेल्स एक्सटेंशन केले जाते. हल्ली लांब नख वाढवण्याचा मोठा ट्रेंड आला…
दिवसभरात ३ लिटर पेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते.
सकाळच्या नाष्ट्यासह इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कधी पिझ्झा खाल्ला जातो तर कधी बर्गर खाऊन भूक भागवली जाते. पण नेहमी नेहमी विकतचे तिखट आणि तेलकट…
सकाळी उठल्यानंतर नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. जाणून घेऊया हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे.
ओव्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणकारी घटक शरीरातील जळजळ कमी करतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. काहींना व्यायाम करण्याची सवय असते, तर काहींना हेल्दी पदार्थांचे सेवन करण्याची सवय असते. सकाळच्या नाश्त्यात खाल्लेले पदार्थ…
अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांना गंभीर आणि अतिशय दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान, त्यांना 'कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम' चे निदान झाले. जाणून घेऊया कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम म्हणजे काय?