३० मिनिटांचा हुला-हूप सेशन महिलांसाठी अंदाजे १६५ कॅलरीज आणि पुरुषांसाठी अंदाजे २०० कॅलरीज बर्न करतो. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासोबतच शरीर सुद्धा फिट राहते.
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मासेप्रेमींची संख्या मोठी आहे. सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. चमचमीत तळलेले मासे किंवा माश्यांची आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर मासे असतील चार…
गर्भाशय काढून टाकल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या येणे इत्यादी समस्या वाढून शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. जाणून घ्या गर्भाशय काढण्याची कारणे.
वारंवार मोबाईलमधील व्हिडिओ स्कोल केल्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे मेंदूच्या कामात अडथळे निर्माण होतात आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. सर्दी, खोकला, घशात वाढलेली जळजळ इत्यादी समस्या उद्भवून संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे थंडीत आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
जेवणातील पदार्थांमध्ये चिकन, मासे, मटण इत्यादी मांसाहारी पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. मांसाहारी पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक असतात. पण चिकन, मटण किंवा मासे बनवताना स्वच्छतेची खूप जास्त काळजी घ्यावी.…
जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात, तितकेच तोटे सुद्धा होतात. जिऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास उलट्या, मळमळ आणि लिव्हरसबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.
भारतासह जगभरात सगळीकडे टीबी आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे.
थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे श्वसनाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
तोंडाच्या कॅन्सरची लागण होण्यास तंबाखू कारणीभूत ठरतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या सविस्तर.
हिवाळ्यात गुडघेदुखीचे प्रमाण वाढते कारण थंड वातावरणामुळे बरोचजण घराबाहेर पडणं, व्यायाम करणं टाळतात आणि त्यामुळे शारीरिक हालचाल मंदावते. बाहेरील थंड तापमानामुळे गुडघेदुखी होते.
जननेंद्रियाच्या नागिणीची लागण झाल्यानंतर त्वचेवर इन्फेक्शन वाढू लागते. यामुळे त्वचेवर पाणीदार फोड येणे, त्वचेमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
आईच्या दुधाची युरेनियमची पातळी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासोबतच शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर अतिशय आवडीने अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी च्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. अँटीऑक्सिडंट्स, कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल इत्यादी घटकांनी समृद्ध असलेली ग्रीन टी शरीरात…
बऱ्याचदा घरात जेवणातील पदार्थ शिल्लक राहिल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची अनेकांना सवय असते. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून शिळे जेवण दुपारच्या वेळी खाल्ले…
शरीराला हेल्दी राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही कायमच हायड्रेट आणि फ्रेश राहाल. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणत्या अवयवांमध्ये वेदना होतात.
असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसन रोग इत्यादी आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे.
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अतिशय भयानक लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन रक्ताचे पाणी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार…
रक्तात वाढलेली साखर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे आहारात सामोसा, पाणीपुरी किंवा अतितेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते.
वय वाढल्यानंतर हाडांसंबंधित वेदना जाणवू लागतात. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर कमी वयातच कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात खालेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच…