बेंबी सरकल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पचनाचे विकार, उलट्या, जुलाब इत्यादी गंभीर लक्षणे दिसून येतात. चला तर जाणून घेऊया बेंबी सरकल्यास कोणते उपाय करावेत.
घरात वारंवार धूप अगरबत्ती लावल्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. याशिवाय शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात सतत धूप अगरबत्ती लावू नये.
वाढत्या वयात शरीराची पचनक्रिया मंदावते, त्याप्रमाणे शरीराच्या कार्यात सुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वय वाढल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना होणे, थकवा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
दरम्यान राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये येत्या १५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत 'सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा' राबविण्यात येणार आहे.
चेहऱ्यावर येणारे मुरूम आणि पिंपल्स कायमच सगळ्यांचं त्रासदायक वाटतात. कारण मुरूम आल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग तसेच राहतात, जे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा चेहऱ्यावर दिसून येतात. चेहऱ्यावर आलेल्या मुरूम आणि…
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकऱ्या गुंडाळ्या जातात. पण यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. शरीरात वर्षभरानंतर अनेक बदल दिसून येतात.
३० मिनिटांचा हुला-हूप सेशन महिलांसाठी अंदाजे १६५ कॅलरीज आणि पुरुषांसाठी अंदाजे २०० कॅलरीज बर्न करतो. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासोबतच शरीर सुद्धा फिट राहते.
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मासेप्रेमींची संख्या मोठी आहे. सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. चमचमीत तळलेले मासे किंवा माश्यांची आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर मासे असतील चार…
गर्भाशय काढून टाकल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या येणे इत्यादी समस्या वाढून शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. जाणून घ्या गर्भाशय काढण्याची कारणे.
वारंवार मोबाईलमधील व्हिडिओ स्कोल केल्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे मेंदूच्या कामात अडथळे निर्माण होतात आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. सर्दी, खोकला, घशात वाढलेली जळजळ इत्यादी समस्या उद्भवून संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे थंडीत आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
जेवणातील पदार्थांमध्ये चिकन, मासे, मटण इत्यादी मांसाहारी पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. मांसाहारी पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक असतात. पण चिकन, मटण किंवा मासे बनवताना स्वच्छतेची खूप जास्त काळजी घ्यावी.…
जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात, तितकेच तोटे सुद्धा होतात. जिऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास उलट्या, मळमळ आणि लिव्हरसबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.
भारतासह जगभरात सगळीकडे टीबी आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे.
थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे श्वसनाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
तोंडाच्या कॅन्सरची लागण होण्यास तंबाखू कारणीभूत ठरतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या सविस्तर.
हिवाळ्यात गुडघेदुखीचे प्रमाण वाढते कारण थंड वातावरणामुळे बरोचजण घराबाहेर पडणं, व्यायाम करणं टाळतात आणि त्यामुळे शारीरिक हालचाल मंदावते. बाहेरील थंड तापमानामुळे गुडघेदुखी होते.
जननेंद्रियाच्या नागिणीची लागण झाल्यानंतर त्वचेवर इन्फेक्शन वाढू लागते. यामुळे त्वचेवर पाणीदार फोड येणे, त्वचेमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
आईच्या दुधाची युरेनियमची पातळी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासोबतच शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर अतिशय आवडीने अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी च्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. अँटीऑक्सिडंट्स, कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल इत्यादी घटकांनी समृद्ध असलेली ग्रीन टी शरीरात…