शरीराला हेल्दी राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही कायमच हायड्रेट आणि फ्रेश राहाल. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणत्या अवयवांमध्ये वेदना होतात.
असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसन रोग इत्यादी आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे.
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अतिशय भयानक लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन रक्ताचे पाणी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार…
रक्तात वाढलेली साखर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे आहारात सामोसा, पाणीपुरी किंवा अतितेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते.
वय वाढल्यानंतर हाडांसंबंधित वेदना जाणवू लागतात. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर कमी वयातच कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात खालेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच…
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच आनंदी आणि निरोगी राहणे आवश्यक आहे. जाणून घ्या थकवा कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं टोमॅटो सॉस खायला खूप जास्त आवडतो. सँडविच, पास्ता, फ्राईज, पराठा इत्यादी पदार्थांसोबत टोमॅटो सॉस आवडीने खाल्ला जातो. पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी टोमॅटो सॉस अतिशय घातक…
आंबट फळांचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि आतड्यांमध्ये विषारी वायू तयार होतात. जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नये.
लघवीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे मूत्रमार्गात वाढलेले इन्फेक्शन कमी होते आणि शरीराचे कार्य सुधारते. जाणून घ्या लघवी करताना वारंवार जळजळ होण्याची कारणे आणि घरगुती उपाय.
पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते, विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या शरीरातील तीन दोषानुसार पाण्याचे सेवन कधी करावे.
हाडांच्या समस्या, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खायच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
हातांच्या तळव्यांना वारंवार येणाऱ्या घामामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. हातांना सतत येणाऱ्या घामामुळे चिडचिड होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तळहातांना येणाऱ्या घामावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
संधिवाताबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत आणि ते वेळीच दूर करणे गरजेचे आहे. नक्की संधिवाताची लक्षणं काय आहेत आणि कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे मणक्यांच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत आहे. मणक्याच्या आजाराची लागण झाल्यानंतर पाठदुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. जाणून घ्या सविस्तर.
संपूर्ण शरीराच्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये अतिशय तीव्र वेदना वाढू लागतात. या वेदनांमुळे काहीवेळा उभे राहता येत नाही. जाणून घ्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे.
रोगप्रतिकार यंत्रणेच्या या चुकीच्या प्रतिसादाच्या परिणामी दीर्घकाळ दाहकारक स्थिती राहते, ज्यामुळे वेदना होतात, सूज येते व स्नायूंत ताठरपणा येतो. कालांतराने, या आजारामुळे कूर्चा व हाडांचे नुकसान होऊ शकते.
भारतात जवळजवळ ६ कोटी लोकांना संधिवाताचा त्रास आहे, तरीही त्यापैकी १०% पेक्षाही कमी लोकांची सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया होते. आज जगभर वापरले जाणारे आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. पण बऱ्याचदा किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे काहीवेळा लघवी करताना अतिशय तीव्र…
वय वाढल्यानंतर आंबट फळांचे अजिबात सेवन करू नये. या फळांच्या सेवनामुळे आतडयांना हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या कोणत्या फळांचे आहारात अजिबात सेवन करू नये.