Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणात नॉनव्हेज खायची आलीये लहर? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम, होईल आजारांचा कहर

Non Veg Food Side Effects: पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हलके, पौष्टिक आणि सहज पचणारे अन्न या ऋतूसाठी योग्य आहे. पावसाळ्यात चतुर्मास पाळला जातो आणि या काळात सहसा नॉनव्हेज खाल्ले जात नाही, त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कारण आहे आणि ते काय आहे हे आपण जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 25, 2024 | 11:34 AM
श्रावणात मांसाहार खाणे का टाळावे

श्रावणात मांसाहार खाणे का टाळावे

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याचा सल्ला दिला जातो. बहुसंख्य लोकांना याचे कारण धार्मिक असल्याचे वाटू शकते. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही या महिन्यात मांसाहार न करणे फायदेशीर आहे. कारण श्रावण हा पावसाळ्याचा महिना आहे, ज्यामध्ये घाणीमुळे संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो. 

श्रावणात अथवा पावसाळ्याच्या महिन्यात जीवाणू अन्नपदार्थांवरही अधिक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल तर या लेखात दिलेल्या् समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या लेखातून आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock) 

संक्रमणाचा धोका 

मांसाहाराने वाढतो आजाराचा धोका

पावसाळ्यात जिवाणू आणि जंतूंची वाढ झपाट्याने होते. हे मांसाहारी जेवणावर वा आहारावर विकसित होण्याची शक्यता जास्त असते. जर मांस योग्य प्रकारे शिजवले नाही तर संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे अन्नातून विषबाधा, टायफॉइड आदी आजारांचा धोका असतो. मांसाहार खाल्ल्याने लवकर संक्रमणाचा धोका उद्भवतो. 

हेदेखील वाचा – मलेरिया की डेंग्यूः ताप कशामुळे आला हे कसे ओळखावे?

कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती

पावसाळ्यात मांसाहार केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे संक्रमणाशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळेच पावसाळ्यात माणसं अधिक आजारी पडल्याचेही दिसते. काही जण श्रावण पाळत नाहीत, त्यांना मांसाहार हा लागतोच. पण या महिन्यात मांसाहार मुळात न करण्याचं कारण धार्मिक नसून आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

मांसाहार पचनसाठी जड 

पचनक्रियेवर होतो परिणाम

मांसाहार हे सामान्यतः जड अन्न मानले जाते. पावसाळ्यात शरीराला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असते. अशा स्थितीत पावसाळ्यात मांसाहार खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. ज्यांना बद्धकोष्ठता, पचनक्रियेशी संबंधित आजार आहेत, त्यांनी तर अजिबात मांसाहार श्रावणात करू नये. कारण हे आजार वाढण्याचीही शक्यता निर्माण होते. 

हेदेखील वाचा – अशी लक्षणे दिसत असतील तर समजा किडनी झालीये कमकुवत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

त्वचेची समस्या

पावसाळ्यात त्वचा अधिक संवेदनशील होते. तर मांसाहारी पदार्थ जड असल्याने त्वचेवर अतिरिक्त भार पडू शकतो. त्यामुळे मुरुम आणि एक्जिमा सारख्या समस्या वाढू शकतात. त्वचा अधिक संवेदनशील होऊन त्यावर रॅश येणे अथवा पावसाच्या पाण्यामुळे बाहेरून आणि मांसाहार केल्यामुळे आतून अशा दोन्ही पद्धतीने त्वचेला त्रास होऊ शकतो. 

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4776969/

https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S2212958823000010

https://www.docplexus.com/posts/non-veg-diet-has-adverse-effect-on-health

Web Title: Why you should not eat non veg during monsoon and shravan month know the result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ
1

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य
2

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे
3

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा
4

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.