Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shantabai Sathe : अण्णाभाऊ साठे यांची कन्या शांताबाई साठे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लाडकी कन्या शांताबाई साठे यांचे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.

  • By मयुर नवले
Updated On: May 05, 2025 | 10:15 PM
अण्णाभाऊ साठे यांची कन्या शांताबाई साठे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

अण्णाभाऊ साठे यांची कन्या शांताबाई साठे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

Follow Us
Follow Us:

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे नाव आपल्या सर्वांनाचा ठाऊक आहे. आपल्या बाणेदार आवाजाने आणि धारधार शब्दाने संयुक्त महाराष्ट्राची अग्नी धगधगत ठेवण्यात अण्णाभाऊ साठेंचा मोठा वाट होता. त्यांच्या फकिरा कादंबरीने तर मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण फकिरा कादंबरीचे लेखन ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले त्या शांताबाई साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांच्या मुलीचे दि. 4 मे 2025 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. फकिरा कादंबरी निर्माण होतानाच्या त्या साक्षीदार होत्या. जेव्हा लागोपाठ तीन महिने अण्णाभाऊ अहोरात्र लेखन करून खाली कोसळेल तेव्हा त्यांना सावरणाऱ्या शांताबाईच होत्या.

बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

दि. 4 मे रोजी कांदिवलीमधील सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. बोरिवलीमधील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अविवाहित होत्या.

‘या’ कारणामुळे पेण बस स्थानकात प्रवाशांचे हाल ! ग्रामीण भागातील अनेक एसटी बस फेऱ्या रद्द

शांताबाई आणि अण्णाभाऊंचं नातं

अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यात दोन लग्न केली. त्यांच्या दुसऱ्या पत्नी जयवंताबाई दोडके यांना दोन कन्या होत्या, शांता आणि शकुंतला. शांताबाई यांनी आयुष्यभर अविवाहित राहून कम्युनिस्ट पक्षाचे काम केले. त्यांनी अण्णाभाऊंच्या ‘अकलेची गोष्ट’ नाटकात काम केले होते. यासोबतच त्यांनी शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या ‘काय चालं न गा’ नाटकातही काम केले होते. परंतु अण्णाभाऊंची आवडती मुलगी म्हणून समाजात आणि सरकारकडून जो सन्मान त्यांना मिल्ने गरजेचे होते, तो सन्मान मिळाला नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Annabhau sathe daughter shantabai sathe passed away at the age of 90 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai News
  • Passed

संबंधित बातम्या

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
1

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
2

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
3

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
4

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.