Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधीच अतिवृष्टीने बेजार, आता विजेच्या लपंडावाने शेतकरी संकटात; पिकं करपू लागली

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2022 | 12:32 PM
Give crop insurance otherwise intense agitation, warning of farmers

Give crop insurance otherwise intense agitation, warning of farmers

Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून होती. मात्र रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/european-air-strikes-on-russia-ban-on-flights-across-28-countries-nrvk-247190.html युरोपियन देशांचा रशियावर एअर स्ट्राईक; 28 देशांच्या हद्दीतून विमानांना बंदी”]

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.

[read_also content=”केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही, केंद्रातील काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू, संजय राऊतांची भाजपावर घणाघाती टिका https://www.navarashtra.com/india/there-is-no-expectation-of-action-from-the-central-government-sanjay-rauts-scathing-remarks-on-bjp-247144.html”]

Web Title: Crops do not have water due to lack of electricity nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 12:32 PM

Topics:  

  • बीड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.