जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पालीच्या धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, इतकंच सांगून…
“पप्पा, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय,” अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून एका लेकीनं सांगितली. त्यानंतर वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगितलं आणि…
बीड तालुक्यातील कामखेडा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा भिंतीचा भाग हातावर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या घटनेत या विद्यार्थ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपूर्वीच उपोषण करण्यात आले, मात्र उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने पुन्हा ग्रामस्थाने जल आंदोलन केलं होतं
हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना माझे…
त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती ते पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला, धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच…
केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिले. आर्थिक बजेट देखील दिले. त्याच श्रेय मात्र घेतलं जातं परंतू सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं जातं हे दुर्दैव आहे. असा घणाघात केंद्रीय मंत्री…
गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्यील या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
परळीचे काँग्रेस शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी महसूल कार्यलय गाठून समस्यांचा पाढा वाचला. आणि अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. मात्र वारंवार तक्रारी करुनही कर्मचारी अधिकारी लक्ष देत नसल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं.
माजलगाव तालुक्यात जवळपास पंधरा लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. असं असताना बाहेरून स्वस्त दरात ऊस आणला जातोय. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला उस शिल्लक राहण्याची…
ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून गावात जंगी मिरवणूक काढली. ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत अख्खे गाव सहभागी झाले होते. ज्ञानेश्वरचे कुटुंब ऊसतोड मजूर आहे. ज्ञानेश्वर मिळालेल्य यशानंतर त्याच्या आईला अश्रू अनावर झाले…
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून संपावर आहेत. बीड आगारात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 122 दिवस पूर्ण झाले आहेत. अशात मागण्या मान्य न…
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले…
सकाळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत शास्त्री चौक येथून थेट तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यावर घोषणाबाजी निवेदन दिले. यानंतर शास्त्री चौक येथे प्रातिनिधिक स्वरूपात सात बांधवांनी उपोषण सुरू केले आसून…
रुपाली आणि योगेश या दोघांचा विवाह आज होणार होता. आणि त्याच लग्नाची खरेदी करण्यासाठी हे दोघेही रविवारी शहरातील बाजारपेठेत आले होते. मात्र त्या पूर्वी बाजारात होणाऱ्या पतीसह आलेल्या बहिणीवर भावाने…
आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील ३ बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढले आहे. आधीच कारखानदार ऊस गाळपासाठी घेऊन जात नसल्याने शेतकरी संकटात आहे.