Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अखिल भारतीय मातंग संघाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  • By Rahul Gupta
Updated On: Feb 14, 2024 | 01:11 PM
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अखिल भारतीय मातंग संघाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

Anna Bhau Sathe : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करावा अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भारतरत्न पुरस्काराची शिफारस मुख्यमंत्री शिंधे यांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या वतीने करण्यात यावी याकडे अखिल भारतीय मातंग संघाने लक्ष वेधले आहे.

साहित्यरत्न साठे यांनी त्यांच्या साहित्य लेखानातून वास्तववादी नायक उभे केले. समाजाचे खरे चित्र मांडले. साठे यांनी ३५ कांदबऱ््या, ११ कथासंग्रह, १३ लोकनाट्ये, ३ नाटके, ७ चित्रपटाच्या कथा, रशिया प्रवास वर्णन लिहिले आहे. याशिवाय गिरणी कामगारांच्या लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. पोवाडे आणि लेखनातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे. त्याचबरोबर त्यांच्या जयंती १ आ’गस्ट रोजी असते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी. याशिवाय क्रांतीवीर लहूजी वस्ताद यांची जयंती १४ नोव्हेंबर रोजी असते. या दिवशीही सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाचे शाखाध्यक्ष संतोष नाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Bharat ratna award to sahitya ratna annabhau sathe all india matang sangh demands to chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 01:11 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • maharashtra

संबंधित बातम्या

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार
1

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
2

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा
3

Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर
4

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.