कल्याण (अमजद खान) : शेतीच्या वादातून एका गटाकडून दुसऱ्या शेतकरी कुटुंबांला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेला वयोवृद्ध शेतकरी २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. चांगदेव बनकरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चांगदेव यांची पत्नी देखील गंभीर अवस्थेत आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. अन्य सहा जणांना टिटवाळा पोलिसांनी […]
गेले काही दिवस तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असुन त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे धाऊलवल्ली येथे बिबट्याने दोन वर्षाच्या दोन वारसान्ना ठार केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यान्नी घटनास्थळी जावुन पहाणी केली. तालुक्यात बिबट्याचा संचार वाढला आह...
सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम चिपळूणकर ग्रुप – ढोल नाच ठाणे – पालघर, द्वितीय क्रमांक वाय के ग्रुप – देवल्याण नाच – गोवा , एस. के. कलामंच डांगी – डांग गुजरात, तृतीय क्र...
प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती साठी प्रसिद्ध होते. 1986 पासून वडिलांमुळे...
तिरूमला तिरुपती देवस्थान (टिटीडी) आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सव डोंबिवली कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंड आयोजित करण्यात आला आहे .याबाबत आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली . या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी अने...
माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारी मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्...
मोखाडा तालुक्यातील मौजे करोळ पैकी वावळ्याचीवाडी येथील बच्चू जिवा मिरके ( ८० ) यांना राहत्या घराजवळ दिंनाक १४ फेब्रुवारी रोजी रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला आहे.मिरके यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले आहे. येथील गावकऱ्यांनी तातडीने त्यांना मध्यरात्री मोखाडा ग्रामीण रुग्णालयात ...
कल्याण (अमजद खान) : कल्याण लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. शीळफाटा येथील उड्डाणपूलाच्या उद्घाटना दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर हे उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र आपल्या परिसरात मुख्...
आमदार गणपत गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला. हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार घेण्यास पोलिसांनी उशीर केला. त्यामुळे त्वरीत कारवाई केली असती तर हे प्रकरण घडले नसते असे आमदार गा...
संभाव्य पाणी टंचाइ लक्षात घेवुन राजापूर नगर परिषदेने उपाययोजना करायला सुरुवात केली असुन जर शहरातील कोणी नागरिक पाण्याचा अपव्यय करताना दिसुन आल्यास त्याचे नळ संयोजन कोणतीही पुर्वकल्पना न देता तोडण्यात येइल असा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकानो पाणी जपुन वापरा, अपव्यय करु नका नाहीतर भर उन्हाळ्यात ...
राजापूर तालुक्यात पाचल येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याचा एक बनाव वनविभागाने केला असल्याचा आरोप आता सर्वसामान्य जनतेतुन होवु लागला आहे. जे चार आरोपी वनविभागाने हा बनाव करुन पकडले त्यांच्याकडे ना मुद्देमाल मिळाला कि नाही काही ठोस हाती सापडले. व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी जो मुख्य...
Anna Bhau Sathe : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करावा अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भारतरत्न पुरस्काराची शिफारस मुख्यमंत्री शिंधे यांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या वतीने करण...
कल्याण : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका पाटील यांनी घेतली. याच दरम्यान त्यांनी वैद्यकीय उपचार देखील नाकारलेत. सलग पाच दिवसांच्या उपोषणामुळे जर...