Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी त्यांच्या मायदेशी पाठणार! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील धरणांमध्ये 38 टक्के पाणीसाठा आहे. एप्रिल मे महिन्यात  धरणांमध्ये पाणीसाठी कमीच असतो. गेल्या वर्षी 32 टक्केच पाणीसाठा होता.  तो आता ३८ टक्के आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 27, 2025 | 04:22 PM
Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Follow Us
Follow Us:

पुणे:  पहलगाम दहशतवादी हल्लयानंर देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक राज्यातून पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाहोता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळला आहे.  पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेचा दावा फेटाळून लावला आहे.

पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाहीत

राज्यात पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने आहेत. पण काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले,  ‘मी गृहमंत्री म्हणून सांगत आहे की, राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत, प्रत्येकाला त्यांच्या मायदेशी  पाठवण्याची  व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यत राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिक त्याच्या देशात पाठवले जातील.” सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि कोणत्याही पातळीवर निष्काळजीपणा झालेला नाही. प्रशासनाने संबंधित पाकिस्तानी नागरिकांची ओळख आणि त्यांचे निवासस्थान याची पडताळणी पूर्ण केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

कॅनडात भीषण दुर्घटना; व्हँकुव्हरमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनेकांना चिरडले

धरणातील पाणीसाठा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ राज्यातील धरणांमध्ये 38 टक्के पाणीसाठा आहे. एप्रिल मे महिन्यात  धरणांमध्ये पाणीसाठी कमीच असतो. गेल्या वर्षी 32 टक्केच पाणीसाठा होता.  तो आता ३८ टक्के आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. पण लहान धरणे आणि तलावांमधील पाणीसाठी कमी झाला आहे. हे काही पहिल्यादा होतय असं नाही. एप्रिल मे महिन्यात हीच अवस्था असते. ”

‘पुणे महापालिकेला 75 वर्षे पूर्ण झाली. महापालिकेचे पहिले प्रशासक .गो. बर्वे यांच्या 111 व्या जंयतीनिमित्त पुणे अर्बन डायलॉ हा मंच तयार झाला आहे. यात ४ विविध तज्ज्ञ चार वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहेत. यात अर्बन प्लॅनिंग गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन अशा विषयांचा समावेश आहे. त्यातून पुण्यात चॅलेंजेस आहेत. त्यावर कॉम्प्रेहेन्सिव पॉलिसी  तयार करण्याचा प्रयत्न आहे. अर्बन  मोबिलीटीचाही विषय आहे, या चारही विषयावर कॉम्प्रेहेन्सिव पॉलिसी  तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याचं उद्धाटन मी केलं आहे. आपल्याकडे अर्बन चॅलेजेंस कसे तयार झाले त्यावर काय उपाययोजना करता येतील, त्यावर सरकारची काय भूमिका आहे, हे सर्व मी मांडलं आहे. मला विश्वास आहे की यानंतर जो रोडमॅप तयार होईल, त्यावर सरकार काम करेल.’ असही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

परदेशी गुंतवणूकदारांची भारतात जबरदस्त वापसी, या आठवड्यात शेअर बाजारात केली ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक 

 

 

Web Title: Devendra fadnavis all pakistanis in maharashtra will be sent back to their homeland fadnavis clearly stated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
3

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.