Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन टप्प्यातील एफआरपी रक्कमेला शेतकऱ्यांचा विरोध

बीड जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढले आहे. आधीच कारखानदार ऊस गाळपासाठी घेऊन जात नसल्याने शेतकरी संकटात आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 23, 2022 | 04:47 PM
दोन टप्प्यातील एफआरपी रक्कमेला शेतकऱ्यांचा विरोध
Follow Us
Close
Follow Us:

बीड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन टप्प्यांमध्ये एफआरपीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. लवकरात लवकर हा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

[read_also content=”कोट्यवधीचा निधी शिल्लक असूनही शौचालयांची कामे रखडली, पालिकेची शौचालय दुरुस्तीसाठी ४४.४८ कोटींची तरतूद https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/in-spite-of-crores-of-funds-remaining-work-on-toilets-stalled-provision-of-rs-44-48-crore-for-repair-of-toilets-nrps-235368.html”]

बीड जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढले आहे. आधीच कारखानदार ऊस गाळपासाठी घेऊन जात नसल्याने शेतकरी संकटात आहे. असं असताना आता राज्य सरकारने एफआरपीची रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिले आहे. शेतकऱ्यांचे पैसे सरकारला वापरता येतील त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला का? असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केलाय. तर वेळीच हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली आहे.

[read_also content=”लडाखमध्ये १७ हजार फूट उंची, -३० अंश तापमान; तरीही ITBP कमांडंटचे 1 मिनिटात 65 पुशअप्स https://www.navarashtra.com/latest-news/17000-feet-in-ladakh-30-degrees-temperature-still-65-pushups-of-itbp-commandant-in-1-minute-nrdm-243891.html”]

Web Title: Farmers oppose two phase frp amount nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • बीड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.