Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 आदिवासी भागातील सरकारच्या कार्यपद्धतीवर समाधानी नाही : उच्च न्यायालय

मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवत आहे. तसेच तेथील नागरिकांना इतरही समस्या भेडसावत आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. राजेंद्र बर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर मुख्य. न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 12, 2022 | 09:40 PM
 आदिवासी भागातील सरकारच्या कार्यपद्धतीवर समाधानी नाही : उच्च न्यायालय
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – राज्यातील मेळघाटसह अन्य आदिवासी परिसरात अपुऱ्या वैद्यकीय सेवेअभावी कुपोषणामुळे मुलांचे मृत्यू होत आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निकारण करण्यासाठी राज्य सरकारने उचललेली पावले अथवा उपाययोजनांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसल्याचे खडेबोल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावले. तसेच नंदूरबार जिल्ह्याधिकाऱ्यांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवत आहे. तसेच तेथील नागरिकांना इतरही समस्या भेडसावत आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. राजेंद्र बर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर मुख्य. न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

नंदूरबारमध्ये तज्ज्ञ डॉक्टरची कमतरता

नंदूरबार आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी खंडपीठाला दिली. येथील विविध ४४ तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याचे त्यांनी न्यायालयला सांगितले. त्यामुळेच जानेवारी ते जुलै २०२२ या कालवधीत ४११ मुलांचा मृत्यू झाला असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर नंदूरबारमध्ये असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. त्यावर नाराजी व्यक्त करत जर पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत मग जानेवारी २०२२ मध्ये ८६ बालमृत्यू कसे झाले असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. तसेच राज्य सरकारला नव्याने सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर कऱण्याचे निर्देशही दिले.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी हजर रहावे

नंदूरबार जिल्ह्याधिकाऱ्यांना मागील सुनावणीदरम्यान, पर्तिज्ञापत्र सादर कऱण्याचे निर्देश दिले असतानाही त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र दाखल कऱण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालायाने नंदूरबार जिल्ह्याधिकाऱ्यांना २१ सप्टेंबर रोजी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले तसेच २३ सप्टेंबर रोजी सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले.

Web Title: Dissatisfied with governments performance in tribal areas high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2022 | 09:40 PM

Topics:  

  • High court
  • Marathi News
  • Tribal Areas

संबंधित बातम्या

Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला
1

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज
2

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार
4

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.