Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर फडणवीस म्हणाले, ‘पत्र लिहून…’

विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा सिसेमिरा लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवली जाते. त्यांना क्लीनचिट दिली जाते, असं या पत्रात म्हटलं आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2023 | 06:38 PM
विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर फडणवीस म्हणाले, ‘पत्र लिहून…’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशात जेव्हापासून भाजप (BJP) सत्तेत आला आहे. म्हणजे 2014 सालापासून केंद्रीय तपास यंत्रणा अधिक प्रमाणात सक्रीय झाल्या आहेत. ईडी, आयकर विभाग, एनआयए (ED, IT, NIA) आदी केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधकांच्या मागे लावल्या जात आहेत, भाजपमधील किंवा सत्तेतील लोकांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा का नाहीत? असा सवाल करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र (PM Narendra Modi) लिहिले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले.

पंतप्रधान मोदींना पत्र विरोधकांनी लिहिल्यावर त्यावर फडणवीस यांनी सांगितले की, ‘मोदींच्या राज्यात ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत, गैरकारभार-भ्रष्टाचार करत आहेत अशांना शिक्षा देण्याचं काम या यंत्रणा करत आहेत. यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. त्यामुळे असं कोणतंही पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होईल, असं मला वाटत नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हा भ्रष्टाचार त्यांनी बंद करावा, असे ते म्हणाले.

विरोधकांनी आरोप करत म्हटले की, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या असं एखादं उदाहरण आरोप करणाऱ्यांनी दाखवावं. कुणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो, ज्याने चूक केली त्याची चौकशी होणार आहे. एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल, तर न्यायालय आहे. न्यायालय निश्चितपणे न्याय देईल.

पत्रात विविध मुद्यांवरून टीका

विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा सिसेमिरा लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवली जाते. त्यांना क्लीनचिट दिली जाते, असं या पत्रात म्हटलं आहे. या पत्रातून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. या पत्रात राज्यपालांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Dy cm devendra fadnavis talked about on letter written by the opposition to the prime minister nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 06:38 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Dy CM Devendra Fadnavis
  • narendra modi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द
1

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

Devendra Fadnavis : इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
2

Devendra Fadnavis : इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय, सावंतवाडी स्थानकाचे नाव बदलणार, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘हा’ मोठा निर्णय!
3

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय, सावंतवाडी स्थानकाचे नाव बदलणार, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘हा’ मोठा निर्णय!

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन नव्या स्वरूपात, नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
4

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन नव्या स्वरूपात, नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.