• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Electricity Tariff Will Be Reduced By 10 Percent Soon Nrka

ऐन उन्हाळ्यात राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा; वीजदरात 10 टक्के कपात होणार, कारण…

अदाणी कंपनीचे 10 टक्के, टाटा कंपनीचे 18 टक्के आणि बेस्ट वीज कंपनीचे वीजदर 9.28 टक्के कमी होणार आहेत. कृषी ग्राहकांसाठी व व्यावसायिक ग्राहकांच्या सबसिडीचा भार एक एप्रिलपासून पुढे हळूहळू कमी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 30, 2025 | 07:12 AM
कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती

कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती (File Photo : Electricity)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. महावितरण, अदाणी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांनी नवीन वीजदर लागू करण्याबाबत प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला वीज बिलातून दिलासा मिळणार आहे.

व्यावसायिक स्मार्ट मीटर लावलेल्या ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 10 ते 30 टक्के वीज दर कमी होणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरापासून नवीन दर जाहीर केले आहेत. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, राज्यातील दीड कोटींहून अधिक ग्राहकांना पुढील 5 वर्षांसाठी स्वस्त दरात वीज मिळेल. महावितरणचे 10 टक्के वीजदर कमी होणार आहेत.

याशिवाय अदाणी कंपनीचे 10 टक्के, टाटा कंपनीचे 18 टक्के आणि बेस्ट वीज कंपनीचे वीजदर 9.28 टक्के कमी होणार आहेत. कृषी ग्राहकांसाठी व व्यावसायिक ग्राहकांच्या सबसिडीचा भार एक एप्रिलपासून पुढे हळूहळू कमी होणार आहे. परिणामी, वीजदर कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

हजारो रुपयांपर्यंत येते वीज बिल

सध्याच्या दरांनुसार, वीज बिल हजारो रुपयांपर्यंत येते. वीज कंपन्या सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ग्राहकांकडून वेगळे पैसे वसूल करतात. उन्हाळ्यात वाढत्या वीज वापरामुळे, निर्धारित युनिटपेक्षा जास्त वीज वापरली जाते. परिणामी, वीज दर स्लॅब बदलतो. वीज बिलात आणखी अनपेक्षित वाढ झाली आहे.

शनिवारी रात्री उशिरा दर केले जाहीर

साधारणपणे, महाराष्ट्रात विजेचे दर 4 दरवर्षी सरासरी 9 टक्के दराने वाढतातः परंतु महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) ने पहिल्यांदाच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. वीज दर कमी करण्याच्या उद्देशाने सरकारनेही त्यावर सहमती दर्शवली आहे, त्यानंतर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा नवीन दर जाहीर केले आहेत.

Web Title: Electricity tariff will be reduced by 10 percent soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 07:12 AM

Topics:  

  • Electricity Rate
  • Maharashtra State Electricity Distribution Company Limited

संबंधित बातम्या

परभणीत विजेचा लपंडाव सुरुच; दहा हजार वीज ग्राहकांना बसतोय फटका
1

परभणीत विजेचा लपंडाव सुरुच; दहा हजार वीज ग्राहकांना बसतोय फटका

दिल्ली ते कुवेतपर्यंत उष्णतेचा कहर; वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच
2

दिल्ली ते कुवेतपर्यंत उष्णतेचा कहर; वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.