Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले शेतकरी, रिलायन्स सेझ प्रकल्पाची जमीन परत मिळवण्यासाठी आक्रोश

उद्योग विभागाच्या 16 जून 2005 कायद्याचा आधार घेत शेतकऱ्यांनी आपापल्या जमीनी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी संघटीत हाेऊन जमीनी परत मिळवण्यास संमती दिली.

  • By साधना
Updated On: Dec 26, 2022 | 07:18 PM
farmers at alibag collector office

farmers at alibag collector office

Follow Us
Close
Follow Us:

आविष्कार देसाई, अलिबाग: रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यामधील रिलायन्सच्या सेझ प्रकल्प (विशेष आर्थिक क्षेत्र) साठी जमीनीचे संपादन सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले हाेते. मात्र ठराविक कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला नाही. शेतकऱ्यांच्या प्रखर विराेधामुळे रिलायन्सला आपला गाशा गुंडाळावा लागला हाेता. मात्र ज्या जमिनी घेतल्या आहेत. त्याचा वापर रिलायन्सकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमीनी परत मिळाव्यात अशी मागणी करण्यासाठी हजाराेंच्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आपल्या जमिनी परत मिळाव्यात अशी लेखी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

रायगड जिल्ह्यासाठी 2005 साली तब्बल 26 सेझ मंजूर करण्यात आले हाेते. त्यामाध्यमातून शेकडो गावातील हजारो हेक्टर सुपीक क्षेत्र नष्ट होणार हाेते.  सरकार आणि रिलायन्ससाठी 26 सेझमधील रिलायन्स कंपनीचा महामुंबई सेझ हा महत्वाकांशी प्रकल्प अत्यंत महत्वाचा हाेता. महामुंबई सेझमध्ये पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील 44 गावे जाणार होती. या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र संपादनात गेले हाेते. काही शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या, तर काही शेतकऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला हाेता. तसेच काही शेतकऱ्यांची फसवणूक करुन त्यांच्या जमीनी लुबाडण्यात आल्या हाेत्या. रिलायन्स कंपनीचा उद्याेग विश्र्वात असलेला दबदबा आणि शेतकऱ्यांच्या आंदाेलनला विविध दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली धार त्यामुळे या आंदाेलनाची दखल थेट जागतिक माध्यमांनी घेतली होती.

[blockquote content=”रिलायन्य महामुंबई सेझ प्रकल्पासाठी 15 वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील जमिनीचे संपादन करण्यात आले हाेते. मात्र काही कारणांनी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. प्रकल्प झाला नाही त्यामुळे जमिनी परत मिळाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 523 शेतकऱ्यांनी जमीन परत मिळावी असे लेखी म्हणणे मांडले आहे. अजूनही शेतकरी आपले म्हणणे मांडणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठ-दहा दिवस सुरु राहणार आहे.” pic=”” name=”-अमाेल यादव, अतिरीक्त जिल्हाधिकारी, रायगड”]

एखादा उद्याेग उभारण्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर 15 वर्षात तेथे प्रकल्प उभारला नाही तर, ती जमीन रक्कम भरुन शेतकऱ्यांना परत करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. रिलायन्स कंपनीला 70 टक्के जमीनी खरेदी करता न आल्याने त्यांच्या प्रकल्प बारगळला हाेता. शेतकऱ्यांच्या आंदाेलना पुढे सरकार आणि रिलायन्स कंपनीला झुकावे लागले हाेते. त्यानंतर त्यांच्यावर महामुंबई सेझ प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती.

उद्योग विभागाच्या 16 जून 2005 कायद्याचा आधार घेत शेतकऱ्यांनी आपापल्या जमीनी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी संघटीत हाेऊन जमीनी परत मिळवण्यास संमती दिली.

[read_also content=”वर्षभरात गुगलवर सगळ्यात जास्त सर्च करण्यात आले ‘हे’ 5 प्रश्न https://www.navarashtra.com/look-back-2022/most-searched-medical-questions-on-google-in-year-2022-nrsr-357014.html”]

1511 हेक्टर जमीन परत मिळावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आज जिल्हा प्रशासनाकडे 523 खातेदारांनी आपले म्हणणे मांडले आहे. आम्हाला आमच्या जमीनी परत मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेेतकऱ्यांकडे उद्याेग विभागाच्या आदेशाचा अधिकार आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या जमीनी मुळ किंमतीमध्ये परत केल्या पाहीजेत, असे वकील राकेश पाटील यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीला सांगितले.

Web Title: Farmers protest at raigad collector office for land in sez project nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2022 | 07:17 PM

Topics:  

  • Alibag
  • Farmers Protest

संबंधित बातम्या

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रान पेटलं; १२ जिल्ह्यांत शेतकरी रस्त्यावर, ४०० जणांवर गुन्हे दाखल
1

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रान पेटलं; १२ जिल्ह्यांत शेतकरी रस्त्यावर, ४०० जणांवर गुन्हे दाखल

अलिबाग समुद्रकिनारी शंभर एकरवर भराव, सतीश धारपांचा बांधकाम कंपन्यांना इशारा
2

अलिबाग समुद्रकिनारी शंभर एकरवर भराव, सतीश धारपांचा बांधकाम कंपन्यांना इशारा

Alibaug : आतंकवादाच्या विरोधात मुस्लिम बांधव एकवटले, राष्ट्रध्वज हातात घेऊन निषेध आंदोलन
3

Alibaug : आतंकवादाच्या विरोधात मुस्लिम बांधव एकवटले, राष्ट्रध्वज हातात घेऊन निषेध आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.