Alibag ST Bus: अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जात असतानाही बसच्या अस्वच्छ अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
आषाढी अमावस्येनिमित्त गटारीचा बेत करण्यासाठी खवय्यांची तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदा मटणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गटारीचा बेत खवय्यांच्या खिशाला चांगलाच चटका बसणार आहे. मटणाच्या दराने १,००० रुपयांचा टप्पा…
रायगड जिल्ह्यातील किहीम ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याज फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू झालेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्रामुळे गावात शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट, स्वच्छ परिसर आणि शाश्वत…
अलिबाग तालुक्यातील खानाव येथून चोरीला गेलेली TVS Ntorq दुचाकी रेवदंडा पोलिसांनी अवघ्या 36 तासांत शोधून काढली. सीसीटीव्ही फुटेज, नियंत्रण कक्ष आणि महामार्ग पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून ओडिशातील आरोपीला चोरीच्या दुचाकीसह…
मुंबईहून अलिबागला गेलेल्या पाच मित्रांनी मध्यरात्री निर्जन समुद्रकिनाऱ्यावर रात्र काढण्याचा निर्णय घेतला... आणि तिथेच त्यांना काळी विद्या केलेली एक गूढ बाहुली सापडली. काही वेळातच ढोल-ताशांच्या आवाजात मशाली घेऊन एक रहस्यमय…
अलिबागला निघालेल्या मित्रांच्या ग्रुपला प्रवासादरम्यान अनेक रहस्यमय अनुभवांना सामोरे जावे लागते. गाडी अचानक बंद पडणे, Google Maps वर दोन वेगवेगळे मार्ग दिसणे आणि एकाच फाट्यावर वारंवार परत येणे यामुळे सर्वजण…
अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
कोजागिरीनंतर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तालुका कृषी कार्यालयात पंचनाम्यांचे ढीग साचले आहेत.
अलिबाग विधानसभेच्या २०२४ साली झालेल्या निवडणूकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकीत मदतीची अपेक्षा होती.
मुंबईजवळील या शांत ठिकाणी समुद्रकिनारे, नारळाची , ऐतिहासिक किल्ले आणि चविष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. कमी खर्चात निसर्ग आणि शांतता अनुभवण्यासाठी हे ‘मिनी गोवा’ परफेक्ट वीकेंड डेस्टिनेशन आहे.
मोबाईलवरून केस पेपर नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत करत असल्याचा आरोप केला जात आहे. टोकन मिळविण्यासाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत असल्याने पक्षांनी प्रचार अधिक गतीने सुरू केला आहे. १०७ प्रभागांमध्ये ३०८ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
केंद्र सरकारने ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन कडून एसटी प्रवासात देखील ५० टक्के सवलत दिली जाणार…
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
अलिबाग येथे पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिका-यांनी सीलिंग इन होल्डिंग्ज कायदा, 1961 हा कायदा लागू करावा अशी मागणी केली आहे.न्याय सबका अधिकार या सामाजिक संस्थेमार्फत भूमिहीन लोकांना जमिन मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पेझारी तपासणी नाका येथे मंगळवारी सकाळी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
जम्मू-कश्मीरमधील पहलगम बैसरान घाटी येथे पर्यटकांवर लष्कर ए तयब्बा संघटनेच्या दि रजिस्टन्स फ्रंटने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अलिबागमधील मुस्लिम समाजाने केला.