Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम सुरू आहे. ही मदत शेतकऱ्यांचे जीवन सुसहाय करेल, असा विश्वास जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 19, 2025 | 01:07 PM
आपत्तीग्रस्तांना ३,२५८ कोटींचा निधी मंजूर

आपत्तीग्रस्तांना ३,२५८ कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना ३,२५८ कोटी ५६ लाख ४० हजार रुपयांची मदत वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांसाठी ही मदत तातडीने वितरित केली जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

आतापर्यंत ५००० कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित झाले असून, यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीसाठी आतापर्यंत ७५०० कोटींची मदत मंजूर झाली आहे. नागपूर विभागातील ३.७६ लाख शेतकऱ्यांसाठी ३४० कोटी, अमरावतीसाठी ४६३ कोटी, पुणे विभागातील ८.२५ लाख शेतकऱ्यांसाठी ९५१ कोटी, नाशिक विभागातील १५.७९ लाख शेतकऱ्यांसाठी १,४७४ कोटी आणि कोकणातील १.०५ लाख शेतकऱ्यांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम सुरू आहे. ही मदत शेतकऱ्यांचे जीवन सुसहाय करेल, असा विश्वास जाधव-पाटील यांनी व्यक्त केला. शासनाने तातडीने शासन निर्णय निर्गमित करून ही मदत वितरणाची प्रक्रिया गतिमान केली आहे.

27 लाख हेक्टर क्षेत्र बाधित

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे सातारा, कोलहापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. ३३ लाख ६५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे २७ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

Web Title: Fund of rs 3258 crores approved for disaster victims says minister makarand patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…
2

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.