Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी

मागील आठवड्यात पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत. मात्र, उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2025 | 02:27 PM
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

भोर : भोर तालुक्यात अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर खरीप हंगामातील रखडलेल्या मशागतीच्या कामाला सुरुवात करुन खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला लगबग करत शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसात बहुतांश पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने सलग पाच ते सहा दिवसांपासून जोरदार सुरुवात केली आहे. परिणामी, पेरणी केलेल्या शेतात पाणी साचले, भात तरवे पाण्याखाली बुडाले तर मशागत केलेल्या जमिनीचा वाफसा गेला. त्यामुळे बहुतांश शेतजमीन पेरणीविना रखडल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यात पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत. मात्र, उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. एकीकडे मागील १५-२० दिवसांपूर्वी पाऊस थांबेना, म्हणून अडचणीत आलेला शेतकरी पावसाच्या विश्रांतीनंतर थोड्या फार प्रमाणात खरीप हंगामातील पेरणी केल्यानंतर सध्या पाऊस थांबेना म्हणून अडचणीत आल्याने हवालदिल झाला आहे.

हेदेखील वाचा : Ashadhi Wari 2025 : वरूणराजाने जोरदार सलामी देत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दिली साद, होणार प्रस्थान

शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत असला तरी पाऊस थांबत नसल्याने खरीपातील पिकांच्या पेरण्या होणार की नाही ? ,या द्विधा अवस्थेत आहे. पावसाने उघडीप दिली तर पुढील पाच ते सहा दिवसात उर्वरित खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, पाऊस थांबलाच नाही, तर कडधान्य पेरणी होणार नाही. परिणामी, बियाणे विकत घेण्याची परिस्थिती नसतानाही बहुतांश शेतकऱ्यांनी एकमेकांकडून उसने पिसे घेऊन विकतचे आणलेले कडधान्याचे बियाणे घरात पडून राहणार असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे.

Web Title: Heavy rains again in bhor taluka farmers is in tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Farmers Issues
  • Pune Rain News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.