Rain News: मध्यंतरी काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मागील आठवड्यात पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत. मात्र, उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि झाडांखाली थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मान्सून अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला, असे IMD ने सांगितले.
Pune Rain Update : पुण्यामध्ये जोरदार वादळी पाऊस झाला. पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शहराला अक्षरशः नदीचे स्वरुप आले होते.
अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला असून, जोरदार पावसामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकरी काढलेला कांदा सुरक्षित ठेवण्याचा प्राधान्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
पुणे शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची त्रेधातिरपीट उडल्याचे दिसून आले.
पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये कात्रज लेकटाऊनमधून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह नदी पात्रामध्ये सापडला आहे.
पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून अचानक संततधार पावसाने हजेरी लावली असताना या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पुणे महानगरपालिका हद्दीतील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत.
पुण्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीला पाणी आल्याने नदी नजीक राहणाऱ्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे. या परिस्थितीवर पालकमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली…
पुण्यात होणाऱ्या या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत अक्षरश: गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आले आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. एकता नगर…
पुण्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मुठा नदीचे पात्र वाढले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे व्यवसाय वाचवणाऱ्या तरुण व्यावसायिकांचा मृत्यू झाला आहे.